शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
3
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
4
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
5
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
6
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
7
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
8
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
9
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
10
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
11
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
12
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
13
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
14
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
15
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
16
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न
17
Kangana Ranaut : "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल
18
पुणे : बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश
19
Video - संतापजनक! राजस्थानमध्ये उद्घाटनापूर्वीच वाहून गेला नवा रस्ता; पावसाने केली पोलखोल
20
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात

पाणी वाटपावरून राष्ट्रवादीतच वाद

By admin | Updated: December 16, 2015 03:04 IST

मराठवाड्याच्या पाणी वाटपावरून मंगळवारी विधान परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्येच जुंपल्याचे चित्र पहायला मिळाले. शेतकऱ्यांवरून चाललेली मूळ चर्चा काही

नागपूर : मराठवाड्याच्या पाणी वाटपावरून मंगळवारी विधान परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्येच जुंपल्याचे चित्र पहायला मिळाले. शेतकऱ्यांवरून चाललेली मूळ चर्चा काही वेळ बाजूला राहिली व मराठवाडा विरुद्ध उत्तर महाराष्ट्राच्या आमदारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर उपसभापतींच्या मध्यस्थीनंतर सदस्य शांत झाले.राज्यातील दुष्काळ व शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विधान परिषदेत मंगळवारी सकाळी चर्चेला सुरुवात झाली. शेकापचे जयंत पाटील हे आपले मुद्दे मांडत असताना त्यांनी मराठवाड्याच्या पाणी वाटपाचा मुद्दा काढला. राज्यात समन्यायी पाणी वाटप झाले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयवंत जाधव आक्रमक झाले. दुष्काळ काय मराठवाड्यातच आहे का? उत्तर महाराष्ट्रात पाण्याची समस्या आहे. आमच्या हक्काचे पाणी मराठवाड्याला का द्यायचे. मराठवाड्यातील पाणी सिंचनासाठी वापरण्यात येते, असे ते म्हणाले. यावर राष्ट्रवादीचेच अमरसिंह पंडित व सतीश चव्हाण यांनी विरोध केला. मराठवाड्यात प्यायला पाणी नाही, तेथे सिंचनासाठी काय वापरणार असे म्हणत दोघेही आक्रमक झाले. (प्रतिनिधी)