शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

पारदर्शकतेचा मुद्दा फक्त प्रचारापुरता नाही - मुख्यमंत्री

By admin | Updated: February 27, 2017 18:44 IST

निवडणुकीनंतर पुढील वाटचाल महत्त्वाची आहे. पारदर्शकतेचा मुद्दा फक्त प्रचारापुरता नाही, व्यवहारातही पारदर्शकता आणणे गरजेचे आहे असे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 27 - निवडणुकीनंतर पुढील वाटचाल महत्त्वाची आहे. पारदर्शकतेचा मुद्दा फक्त प्रचारापुरता नाही, व्यवहारातही पारदर्शकता आणणे गरजेचे आहे असे भाजपाच्या मुंबईतील नवनिर्वाचित भाजपा नगरसेवकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दादर येथिल वसंत स्मृतीत नव्या नगरसेवकांना त्यांनी आज मार्गदर्शन केले त्यावेळी ते बोलतं होते. मुंबई महापिलकेच्या निवडुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने भरघोस यश मिळवले. भाजपाला प्रथमच मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनासाठी दावेदार मानले जात आहे. भाजपाने 227 जागापैकी 82 जागावर विजय मिळवत दुसऱ्या स्थान पटकावले आहे. तर 84 जागासह शिवसेना प्रथम क्रमांकावर आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेसह भाजपाला घवघवीत यश मिळाल्यानंतर, सत्ता स्थापनेसाठीच्या दोन्ही पक्षाच्या राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत.