शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

इसिस-अल कायदाची घातपाताची योजना

By admin | Updated: October 17, 2014 02:27 IST

आयएसआयएस (इसिस) व अल कायदा या दहशतवादी संघटना देशातील महत्त्वाच्या शहरांत घातपाती कारवाया करू शकतात,

पणजी : आयएसआयएस (इसिस) व अल कायदा या दहशतवादी संघटना देशातील महत्त्वाच्या शहरांत घातपाती कारवाया करू शकतात, असे संकेत राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे (एनएसजी) संचालक जे.एन. चौधरी यांनी दिले आहेत. त्या पाश्र्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांचा आढावा घेण्यात आला आहे. गोव्यातील सुरक्षा यंत्रणांनाही सतर्कतेचे आदेश मिळाले आहेत.
श्रीनगरमध्ये तीनवेळा इसिसचे ङोंडे फडकलेले आढळल्याने भारतातही ते दहशतवाद्यांचे जाळे उभारत असल्याचे संकेत राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांना मिळाले आहेत. त्यांना अल कायदा ही दहशतवादी संघटना मदत करण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. देशातील महत्त्वाची शहरे या अतिरेकी संघटनांकडून लक्ष्य होण्याची शक्यता चौधरी यांनी एनएसजीसंबंधीच्या एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. गोव्याच्या सुरक्षा विभागाचे अधीक्षक उमेश गावकर यांनी त्यावर बोलताना, अतिरेकी हल्ल्यांसंबंधी यापूर्वीच अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
 
नाशिकमध्ये सुरक्षा
नाशिकमध्ये पंचवटीतील काळाराम मंदिराभोवती सुरक्षा वाढविण्यात आली आहे. गोदाघाट, तपोवन, सीतागुंफा परिसरात गस्तीत वाढ करण्यात आली आहे.
 
धोक्याच्या पाश्र्वभूमीवर स्थितीचा आढावा - र्पीकर 
इसिस, अल कायदा या दहशतवादी संघटनांकडून गोव्यासह भारतातील प्रमुख पर्यटनस्थळांना असलेल्या धोक्याच्या पाश्र्वभूमीवर स्थितीचा आढावा घेत असल्याचे  मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी सांगितले.