शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

‘आयआरबी’ने केला ८११ कोटींचा दावा

By admin | Updated: November 24, 2015 03:02 IST

कोल्हापुरातील २२० कोटी रुपयांच्या ४९ किलोमीटरच्या वादग्रस्त रस्ते प्रकल्पाचा खर्च म्हणून ८११ कोटी रुपये मिळावेत

मुंबई/कोल्हापूर : कोल्हापुरातील २२० कोटी रुपयांच्या ४९ किलोमीटरच्या वादग्रस्त रस्ते प्रकल्पाचा खर्च म्हणून ८११ कोटी रुपये मिळावेत, असा दावा या रस्त्याचे विकासक असलेल्या आयआरबी कंपनीने सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत शासनाकडे केला. शासनाने नेमलेल्या तामसेकर मूल्यांकन समितीने ४५० कोटी देय असल्याचा अहवाल दिला आहे.रकमेत मोठी तफावत आहे. त्यासाठी अजून चर्चा आवश्यक असल्याने टोल स्थगितीची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत आणखी ३७ दिवस वाढविण्याचा निर्णय बैठकीत झाला. आयआरबीने मागितलेली रक्कम पाहता हा प्रश्न चिघळण्याचीच शक्यता व्यक्त होत आहे.सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी व राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोप्पलवार व आयआरबी कंपनीचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.प्रकल्पाचे पूर्ण झाला असून कंपनीने घेतलेल्या कर्जाचे ५७० कोटी रुपयांचे पत्रच बैठकीत सादर केले. तामसेकर समितीने या प्रकल्पाची किंमत व्याजासहित ४५० कोटी रुपयेच मूल्यांकन केले आहे. त्यामुळे शासन तेवढीच रक्कम देऊ शकते.