शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

‘आयआरबी’ने केला ८११ कोटींचा दावा

By admin | Updated: November 24, 2015 03:02 IST

कोल्हापुरातील २२० कोटी रुपयांच्या ४९ किलोमीटरच्या वादग्रस्त रस्ते प्रकल्पाचा खर्च म्हणून ८११ कोटी रुपये मिळावेत

मुंबई/कोल्हापूर : कोल्हापुरातील २२० कोटी रुपयांच्या ४९ किलोमीटरच्या वादग्रस्त रस्ते प्रकल्पाचा खर्च म्हणून ८११ कोटी रुपये मिळावेत, असा दावा या रस्त्याचे विकासक असलेल्या आयआरबी कंपनीने सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत शासनाकडे केला. शासनाने नेमलेल्या तामसेकर मूल्यांकन समितीने ४५० कोटी देय असल्याचा अहवाल दिला आहे.रकमेत मोठी तफावत आहे. त्यासाठी अजून चर्चा आवश्यक असल्याने टोल स्थगितीची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत आणखी ३७ दिवस वाढविण्याचा निर्णय बैठकीत झाला. आयआरबीने मागितलेली रक्कम पाहता हा प्रश्न चिघळण्याचीच शक्यता व्यक्त होत आहे.सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी व राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोप्पलवार व आयआरबी कंपनीचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.प्रकल्पाचे पूर्ण झाला असून कंपनीने घेतलेल्या कर्जाचे ५७० कोटी रुपयांचे पत्रच बैठकीत सादर केले. तामसेकर समितीने या प्रकल्पाची किंमत व्याजासहित ४५० कोटी रुपयेच मूल्यांकन केले आहे. त्यामुळे शासन तेवढीच रक्कम देऊ शकते.