शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

‘साहित्य संमेलनाचे निमंत्रणच नाही’

By admin | Updated: January 31, 2017 01:54 IST

अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या साहित्य संमेलनाचे निमंत्रण आपल्याला आले नसल्याचा गौप्यस्फोट कवी प्रवीण दवणे यांनी ‘लोकमत’कडे केला. निमंत्रणे वाटण्याचे काम

- प्रज्ञा म्हात्रे, ठाणे

अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या साहित्य संमेलनाचे निमंत्रण आपल्याला आले नसल्याचा गौप्यस्फोट कवी प्रवीण दवणे यांनी ‘लोकमत’कडे केला. निमंत्रणे वाटण्याचे काम सुरू असून ठाणे, मुंबईत सर्वांना निमंत्रण दिले जाईल, अशी सारवासारव संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी केली आहे. डोंबिवलीत होणाऱ्या नव्वदाव्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून दवणे उतरले होते. परंतु, या निवडणुकीत त्यांना हार पत्करावी लागली. निवडणूक निकालानंतर संमेलन आयोजकांनी आपल्याशी कुठल्याही बाबतीत संपर्क साधला नसल्याची माहिती त्यांनी दिली. ठाण्यातील काही साहित्यिकांनी त्यांना एक आठवड्यापूर्वीच निमंत्रण मिळाल्याची माहिती दिली. मात्र, दवणे यांना अद्याप निमंत्रण मिळालेले नाही. निमंत्रण येण्याची मी वाट पाहिलेली नाही. निमंत्रण न आल्याने मी दुसरे कार्यक्रम स्वीकारले आहे. मला निमंत्रण न देणे, हा आयोजकांच्या मनाचा मोठेपणा आहे. मात्र, निमंत्रण न मिळाल्याचे वाईट वाटत नाही. (प्रतिनिधी)