शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

शिष्यवृत्तीचा जाहीर होणार अंतरिम निकाल

By admin | Updated: May 11, 2015 03:59 IST

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत परिषदेने नवीन कार्यपद्धती अंमलात आणली आहे.

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत परिषदेने नवीन कार्यपद्धती अंमलात आणली आहे. या पद्धतीनुसार उत्तरसूची जाहीर झाल्यानंतर अंतरिम निकाल परिषदेच्या संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे. या निकालावर विद्यार्थी, पालकांनी आक्षेप मागवून हे अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे.यापूर्वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यामधील चुकांबाबत विद्यार्थी, पालकांकडून आक्षेप घेण्यात येत. या आक्षेपांचा विचार करण्यासाठी गुणपडताळणीची प्रक्रिया राबविण्यात येईल. यामध्ये अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीला पात्र ठरत. त्यामुळे यंदापासून शिष्यवृत्तीच्या ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा एकही अधिकच्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती दिली जाणार नसल्याचा निर्णय राज्य माध्यमिक शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर परिषदेने निकाल जाहीर करण्यापूर्वी गुणपडताळणी केल्यानंतरच अंतिम निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. परिषदेने परीक्षेची उत्तरसूची प्रसिद्ध केली आहे. सूचीनंतर परिषदेकडून अंतरिम निकाल संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. त्या निकालावर आक्षेप मागविल्यानंतर विद्यार्थ्यांकडून आलेले अर्ज निकाली काढून अंतिम निकाल संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.