शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

292 रहिवाशांना 10 कोटींची व्याजमाफी

By admin | Updated: August 8, 2014 01:23 IST

सायनमधील म्हाडाच्या इमारतीमध्ये राहत असलेल्या 292 थकबाकीदार रहिवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.

मुंबई : सायनमधील म्हाडाच्या इमारतीमध्ये राहत असलेल्या 292 थकबाकीदार रहिवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण मुद्दलासह व्याजातील 4क् टक्के रक्कम 3 महिन्यांच्या आत भरल्यास त्यांची जवळपास 1क् कोटींची व्याजमाफी मिळणार आहे. प्राधिकरणाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये अभय योजनेंतर्गत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सूत्रंकडून सांगण्यात आले.  
म्हाडाने 2क्क्1 साली सायन-प्रतीक्षानगर येथे अत्यल्प उत्पन्न गटासाठी घरे बांधली होती. त्यापैकी 292 रहिवाशांनी अद्याप घरांची मूळ किंमत अदा केली नसून त्यांच्याकडे अद्याप 6 कोटींची थकबाकी असून त्यावरील व्याजाचा आकडा 19 कोटींवर पोहोचला आहे. त्यांच्याकडून वसुली होत नसल्याने म्हाडाने अन्य शासकीय विभागाप्रमाणो एकरकमी रक्कम भरणा:यांना अभय योजनेंतर्गत व्याजमाफी करण्याचा निर्णय गेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत घेतला होता. त्यानुसार मुंबई मंडळाने सायनधील थकबाकीदारांना व्याजमाफी करण्याबाबतचा प्रस्ताव आज झालेल्या बैठकीमध्ये मांडला होता. 
292 थकबाकीदारांची एकूण रक्कम 25 कोटींवर असून त्यात 
व्याज 19 कोटी आहे. थकबाकी माफीच्या धोरणानुसार रहिवाशांनी आपली पूर्ण बाकी 3 महिन्यांमध्ये 
जमा केल्यास त्यांच्यावर मुद्दलावर अकारले जाणारे 6क् टक्के व्याज 
माफ केले जाईल. अन्यथा त्यांनी थकबाकी न भरल्यास नियमाप्रमाणो वसुलीची प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याचे सूत्रंकडून सांगण्यात 
आले. या महत्त्वपूर्ण निर्णयाबरोबरच  मागील बैठकीत घेण्यात 
आलेल्या निर्णय कायम करण्यात आले. समतानगरातील बुद्धमंदिर, घराच्या लॉटरीतील सुधारणा, हस्तांतरणातील शुल्क वाढीबाबतच्या प्रस्तावावरील पुढील बैठकीमध्ये 
चर्चा करण्यात येणार 
असल्याचे अधिका:यांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
 
महिन्यात 3 बैठकींचा विक्रम?
च्म्हाडाच्या विविध मंडळांकडून गृहयोजना व त्याअनुषंगाने राबविण्यात येणा:या विविध निर्णयांना प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यानंतर अंतिम स्वरूप प्राप्त होते. प्राधिकरणाची दोन महिन्यांमध्ये किमान एकवेळा बैठक घ्यावी, अशी तरतूद असताना कधी म्हाडाचे उपाध्यक्ष तर कधी गृहनिर्माण व नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गैरहजर राहिल्याने गेल्या वर्षी मात्र तब्बल 6 महिने बैठक झाली नव्हती. याउलट सध्याची परिस्थिती आहे. 
 
च्22 जुलैला प्राधिकरणाची बैठक झाल्यानंतर आज व पुढची बैठक 21 ऑगस्टला घेण्याचा निर्णय झाला. 25 ऑगस्टनंतर विधानसभेसाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने त्यापूर्वी प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
 
च्त्यामुळे एका महिन्यामध्ये तब्बल 3 बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे. 21 ऑगस्टला बैठक झाल्यास अल्प अंतरामधील बैठकीचा विक्रम ठरेल, असे सूत्रंकडून सांगण्यात आले.