शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

संस्थानकालीन पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2016 01:22 IST

भोर तालुक्यातील आंबेघर (ता. भोर) येथील नीरा नदीवरील संस्थानकालीन सुमारे ८१ वर्षांपूर्वीच्या दगडी पुलाचे संरक्षक कठडे तुटले आहेत.

भोर : भोर तालुक्यातील आंबेघर (ता. भोर) येथील नीरा नदीवरील संस्थानकालीन सुमारे ८१ वर्षांपूर्वीच्या दगडी पुलाचे संरक्षक कठडे तुटले आहेत. दगडांना भेगा पडल्या आहेत. त्यात झाडे उगवली असून, पुलावरून गाडी गेल्यावर पूल हलतो. या पुलावरून चारचाकी गाडी पडून झालेल्या अपघातात चौघांचा बळी गेला आहे. त्यामुळे हा पूल धोकादायक झाला आहे. महाड-पंढरपूर रस्त्यावरील आंबेघर येथील नीरा नदीवर संस्थानकाळात हा दगडी पूल १९३५ मध्ये बांधण्यात आला आहे. त्यावर राज्यमार्ग असून, कोकणात जाणारा हा एकमेव मार्ग आहे.नीरा-देवघर धरण भागातील रिंगरोड व महाड रोडवरील दोन्ही बाजूंकडील लोक याच मार्गाचा वापर करीत असल्याने वाहनांची सतत गर्दी असते. पुलाच्या बांधकामानंतर ८० वर्षांत कोणत्याच प्रकारची डागडुजी करण्यात आलेली नाही.त्यामुळे पुलाचे सरंक्षक कठडे तुटलेले असून, दगडी पिलर खराब झाले आहेत. पुलावरून वाहने गेल्यावर पूल थरथरतो. कठडे खराब असल्याने गेल्या वर्षी पहाटे चारचाकी गाडी पुलाववरून नदीपात्रातील पाण्यात पडली. यात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता.या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या संरक्षक कठड्यांना रंगरंगोटी केली; मात्र चारचाकी ज्या ठिकाणावरून पडली तेथे संरक्षक कठडे न बसवता इतर ठिकाणी कठडे बसविले. त्यामुळे पुन्हा एखादा अपघात होऊ शकतो. ( वार्ताहर)