शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

नगरमध्ये साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव

By admin | Updated: August 30, 2016 06:10 IST

कडाक्याचे ऊन, पावसाची रिमझिम, ढगाळ हवामान, कधी थंडी अशा विचित्र वातावरणामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारांची लागण झाली आहे.

अहमदनगर : कडाक्याचे ऊन, पावसाची रिमझिम, ढगाळ हवामान, कधी थंडी अशा विचित्र वातावरणामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारांची लागण झाली आहे. महिनाभरात एकट्या कोपरगाव तालुक्यात पाच तर शिर्डीत एकाचा बळी गेला.सर्दी, डोकेदुखी, गोचीड ताप, टायफॉईड, कावीळ, खोकला आदींमुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ जिल्ह्यातील बहुसंख्य शासकीय व खासगी रुग्णालये रुग्णांनी भरली आहेत. जिल्ह्यातील पालिका प्रशासनाकडे धूर फवारणीची मागणी होत आहे़ (प्रतिनिधी)खासगी रुग्णालयांत नेहमीपेक्षा चार पटीने रुग्णांची संख्या वाढली आहे़ रुग्णालयांत रक्त, लघवी आदी तपासण्यांसाठी रांगा पहायला मिळत आहेत. त्यात डेंग्यूने डोके वर काढल्याने विविध तपासण्या करण्याकडे रुग्णांचा कल आहे. गोचीड तापाची लागण झाल्याने आजारपण आठवडाभर राहत असल्याने लोक घाबरले आहेत. थोडी शंका आली तरी, लोक डॉक्टरांकडे जात आहेत. साथीचे आजार नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत़ डेंग्यू किंवा मलेरिया पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत़ - डॉ़ पी़ डी़ गांडाळ,जिल्हा आरोग्य अधिकारीविविध रुग्णालयांच्या अहवालानुसार प्रतिदिन पाच ते सहा डेंग्यू सदृश्य आजाराचे संशयित रुग्ण आढळून येत आहेत़ मात्र, गेल्या काही दिवसांत हे प्रमाण कमी झाले आहे़ - डॉ़ अनिल बोरगे,आरोग्य अधिकारी, महापालिका