शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

नगरमध्ये साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव

By admin | Updated: August 30, 2016 06:10 IST

कडाक्याचे ऊन, पावसाची रिमझिम, ढगाळ हवामान, कधी थंडी अशा विचित्र वातावरणामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारांची लागण झाली आहे.

अहमदनगर : कडाक्याचे ऊन, पावसाची रिमझिम, ढगाळ हवामान, कधी थंडी अशा विचित्र वातावरणामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारांची लागण झाली आहे. महिनाभरात एकट्या कोपरगाव तालुक्यात पाच तर शिर्डीत एकाचा बळी गेला.सर्दी, डोकेदुखी, गोचीड ताप, टायफॉईड, कावीळ, खोकला आदींमुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ जिल्ह्यातील बहुसंख्य शासकीय व खासगी रुग्णालये रुग्णांनी भरली आहेत. जिल्ह्यातील पालिका प्रशासनाकडे धूर फवारणीची मागणी होत आहे़ (प्रतिनिधी)खासगी रुग्णालयांत नेहमीपेक्षा चार पटीने रुग्णांची संख्या वाढली आहे़ रुग्णालयांत रक्त, लघवी आदी तपासण्यांसाठी रांगा पहायला मिळत आहेत. त्यात डेंग्यूने डोके वर काढल्याने विविध तपासण्या करण्याकडे रुग्णांचा कल आहे. गोचीड तापाची लागण झाल्याने आजारपण आठवडाभर राहत असल्याने लोक घाबरले आहेत. थोडी शंका आली तरी, लोक डॉक्टरांकडे जात आहेत. साथीचे आजार नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत़ डेंग्यू किंवा मलेरिया पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत़ - डॉ़ पी़ डी़ गांडाळ,जिल्हा आरोग्य अधिकारीविविध रुग्णालयांच्या अहवालानुसार प्रतिदिन पाच ते सहा डेंग्यू सदृश्य आजाराचे संशयित रुग्ण आढळून येत आहेत़ मात्र, गेल्या काही दिवसांत हे प्रमाण कमी झाले आहे़ - डॉ़ अनिल बोरगे,आरोग्य अधिकारी, महापालिका