शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग सोमवारपासून बंद

By admin | Updated: January 10, 2015 00:28 IST

उद्योजकांचा निर्णय

कोल्हापूर :सरकारने अनुदान बंद केल्याच्या निषेधार्थ आणि अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीज दर खाली येईपर्यंत नवीन दरवाढ करू नये या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग सोमवार (दि. १२) पासून तीन दिवस बंद राहणार आहेत. याबाबतचा निर्णय उद्योजकांनी आज, शुक्रवारी घेतला. उद्योग बंद राहिल्याने जिल्ह्यातील ५०० कोटींची उलाढाल ठप्प होणार असून, महावितरणला शंभर कोटींच्या महसुलाला मुकावे लागण्याची शक्यता उद्योजकांनी व्यक्त केली आहे.यावेळी वीजग्राहक व औद्योगिक संघटनेचे निमंत्रक प्रताप होगाडे, ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर, गोकुळ शिरगांव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (गोशिमा) अध्यक्ष अजित आजरी, माजी अध्यक्ष उदय दुधाणे, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राजू पाटील, ‘मॅक’चे अध्यक्ष मोहन कुशिरे, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ फौंड्रीमेनचे (आयआयएफ) अध्यक्ष विलास जाधव, इचलकरंजीच्या लक्ष्मी इंडस्ट्रीयलचे अध्यक्ष शामसुंदर मर्दा प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)सरकारने अनुदान देऊनही राज्यातील विजेचे दर सव्वा रुपयाने जादा आहेत. त्यातच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने (महावितरण) ३५ टक्क्यांची केलेली दरवाढ उद्योगांना मारक ठरणारी आहे. त्यामुळे या अन्यायकारक दरवाढीविरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी जिल्ह्यातील उद्योजकांची आज बैठक झाली.