शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
3
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
4
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
5
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
6
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
7
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
8
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
9
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
10
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
11
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
12
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
13
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
14
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
15
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
16
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
17
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
18
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
19
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
20
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास

औद्योगिक वसाहती वगळण्याची विनंती

By admin | Updated: April 3, 2017 01:16 IST

वसाहती वगळण्याची विनंती केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाकडे करणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले़

पुणे : डॉ़ कस्तुरीरंगन समितीने, पश्चिम घाट हा पर्यावरण क्षेत्र तयार करण्यासाठी केलेल्या शिफारसींमुळे औद्योगिक वसाहतीवर परिणाम होऊन विकासाला खीळ बसणार असेल तर या वसाहती वगळण्याची विनंती केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाकडे करणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले़ अ‍ॅड़ जयदेवराव गायकवाड यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना त्यांनी ही ग्वाही दिली़ महाराष्ट्रातील उद्योग समूहासमोर निर्माण झालेल्या या संकटांची माहिती या लक्षवेधीतून दिल्याचे अ‍ॅड़ गायकवाड यांनी सांगितले़ अ‍ॅड़ गायकवाड म्हणाले, की डॉ़ माधव गाडगीळ आणि डॉ़ कस्तुरीरंगन समितीने देशभरातील ५६ हजार ८२५ वर्ग किलोमीटर एवढा भाग हा पर्यावरण संवेदनशील म्हणून घोषित केला आहे़ त्यात रोहा, नागोठणे अशा एकूण राजगड व कोल्हापूर भागातील एकूण १५ औद्योगिक वसाहतींचा समावेश हा पर्यावरण संवेदनशील भागात झाला आहे़ त्यामुळे हे उद्योग दुसऱ्या राज्यात जाण्याच्या मार्गावर आहेत़ त्यामुळे ५ हजार कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्नही उपस्थित झाला आहे़ केंद्र सरकारच्या २८ फेबु्रवारी २०१७ च्या गॅझेटनुसार ६० दिवसांच्या आत हरकती नोंदविणे गरजेचे आहे़ मात्र हरकती न नोंदविल्यास हे उद्योग बंद पडणार आहेत़ त्यामुळे सरकारने लक्ष देणे गरजेचे असल्याचे अ‍ॅड़ गायकवाड यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)महाराष्ट्रातील उद्योग समूहासमोर निर्माण झालेल्या या संकटांची माहिती लक्षवेधीद्वारे विधान परिषदेत मांडण्यात आली होती.केंद्र सरकारचे औद्योगिक क्षेत्रातील समस्येकडे लक्ष वेधण्यचा प्रयत्न केल्याचे अ‍ॅड. गायकवाड म्हणाले.