शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

शत्रूच्या प्रदेशात झेपावणार भारताचा ‘रुस्तम’

By admin | Updated: January 5, 2015 04:32 IST

मानवविरहित विमानाच्या माध्यमाने शत्रूच्या भूमीत जाऊन हवाई हल्ले करण्याची क्षमता आता भारतीय लष्कराकडेही येऊ घातली आहे

पुणे : मानवविरहित विमानाच्या माध्यमाने शत्रूच्या भूमीत जाऊन हवाई हल्ले करण्याची क्षमता आता भारतीय लष्कराकडेही येऊ घातली आहे. संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) ‘रुस्तम २’ नावाने देशी बनावटीचे ड्रोन विमान विकसित केले आहे. खासगी कंपन्यांच्या सहभागाने या विमानाची निर्मिती लवकरच सुरू होणार आहे.दहशतवाद्यांशी लढण्यासाठी अमेरिकन ड्रोन विमाने प्रभावी ठरत असताना आता भारताकडेही अशी ताकद विकसित करण्यासाठी डीआरडीओने खासगी कंपन्यांच्या सहभागाने पुढाकार घेतला आहे. यापूर्वी भारताकडे ‘रुस्तम १’ हे मानवविरहीत विमान कार्यरत आहे. हे विमान शत्रूच्या भागांमध्ये जाऊन तेथील तपासणी करून येऊ शकते. मात्र यात स्फोटके नेण्याची आणि स्फोट घडवून आणण्याची क्षमता नाही. ती ‘रुस्तम २’मध्ये असेल.सशस्त्र सैन्यदलातील लष्कर, हवाईदल व नौदलासाठीही या ड्रोनची निर्मिती केली जात आहे. भविष्यात सौरऊर्जेवर उडण्याची क्षमता असलेल्या आणि कमी वजनाच्या देशी बनावटीच्या ड्रोनच्या निर्मितीचाही शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे.