शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
3
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
7
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
8
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
9
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
10
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
11
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
12
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
13
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
14
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
15
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
16
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
17
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
18
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
19
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

दुष्काळमुक्तीसाठी सरसावली भारतीय जैन संघटना

By admin | Updated: May 16, 2017 02:21 IST

भारतीय जैन संघटनेने आता राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी गावेच्या गावे पिंजून काढायला सुरुवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारतीय जैन संघटनेने आता राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी गावेच्या गावे पिंजून काढायला सुरुवात केली आहे. संघटनेचे कार्यकर्ते १३ जिल्ह्यांमधील ३० तालुक्यांत गावकऱ्यांच्या मदतीने थेट श्रमदानात सहभागी झाले आहेत.अभिनेता अमीर खान यांनी ‘पानी फाउंडेशन’च्या माध्यमातून गतवर्षीपासून गावपातळीवर वॉटरकप स्पर्धा राबविण्यास सुरुवात केली आहे. या स्पर्धेंतर्गत ६६७ गावांतील नागरिक यंदाच्या पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी त्यांच्या शिवारात मुरविण्यासाठी मोठ्या प्रमाणात श्रमदान करीत आहेत. या श्रमदानाला अधिक बळ मिळावे, यासाठी भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथ्था, राज्य समितीचे सुदर्शन जैन यांनी २८५ जेसीबी, पोकलँड मशिन देऊन भरीव सहकार्य केले आहे. गावपातळीवर सुरू झालेल्या श्रमदानातून जलसंधारणाच्या कामांनी वेग घेतला आहे. गावकऱ्यांनी मागणी केल्यास अधिक यंत्र उपलब्ध करून दिले जातील, असे शांतीलाल मुथ्था यांनी सांगितल्याने, गावकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. राज्यावर आलेले दुष्काळाचे संकट दूर करणे केवळ शासनाचे कर्तव्य नसून, सामाजिक दायित्व म्हणून जैन संघटना पुढे सरसावल्याचे शांतीलाल मुथ्था यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. राज्यात एकाच वेळी २८५ जेसीबी, पोकलँडद्वारे जलसंधारणाची कामे होत आहेत. यात गावकऱ्यांचे श्रमदान लाखमोलाचे ठरत आहे. सामूहिक प्रयत्नाने नक्कीच राज्य दुष्काळमुक्त होईल.- सुदर्शन जैन, राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जैन संघटना