शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय राज्यघटना म्हणजे खरा आंबेडकरवाद’

By admin | Updated: February 15, 2015 00:45 IST

माणसाला माणूसपण देऊन समता प्रस्थापित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही राज्यनिर्मितीवर भर दिला. जगात आदर्श ठरलेली भारतीय राज्यघटना म्हणजेच खरा आंबेडकरवाद आहे,

सोलापूर : स्वातंत्र्यपूर्व काळात हजारो वर्षांपासून अन्याय, अत्याचाराच्या खाईत लोटलेल्या दलित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, माणसाला माणूसपण देऊन समता प्रस्थापित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही राज्यनिर्मितीवर भर दिला. जगात आदर्श ठरलेली भारतीय राज्यघटना म्हणजेच खरा आंबेडकरवाद आहे, असे प्रतिपादन १३ व्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विचारवंत ज. वि. पवार यांनी शनिवारी व्यक्त केले. हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. विचारपीठावर आमदार प्रणिती शिंदे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, महापौर प्रा. सुशीला आबुटे आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, ज्यांनी विचारांना कृतीची आणि संघर्षाला लढ्याची जोड दिली त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकरी साहित्याचा विचार होणे आवश्यक आहे. आंबेडकरवाद म्हणजे वर्चस्ववादाविरुद्धचा लढा. (प्रतिनिधी)