शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

राज्याला स्वतंत्र गृहमंत्री हवा - उद्धव

By admin | Updated: September 8, 2016 06:20 IST

पोलिसांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यांमुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. ते थांबविण्यासाठी सरकार त्यांच्या पाठिशी उभे आहे असे त्यांना वाटायला हवे

मुंबई : पोलिसांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यांमुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. ते थांबविण्यासाठी सरकार त्यांच्या पाठिशी उभे आहे असे त्यांना वाटायला हवे. त्यासाठी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री हवा, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केले. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत, पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावरील कामाचा ताण वाढलेला असल्याने गृह खात्यासाठी स्वतंत्र मंत्री असायला हवा, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.राज्यात पोलिसांवरील हल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी आज पोलिसांच्या कुटुंबीयांसमवेत मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्र्यांसोबत पोलिसांच्या समस्या सोडविण्याबाबत चर्चा झाली. पोलिसांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या समस्या मांडल्या. पोलिसांच्या कुटुंबीयांचा समावेश असलेली एक समिती शासन स्थापन करणार असून त्यामध्ये सरकारचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील, असे ठाकरे यांनी सांगितले. राज्यात पोलिसांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या केसालाही धक्का लागता कामा नये अशा उपाययोजना तातडीने कराव्यात या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, असे ते म्हणाले.