शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

गोधनामुळे उत्पन्न वाढते

By admin | Updated: April 21, 2015 01:03 IST

गाय व बैल हे उपयुक्त प्राणी असून, पारंपरिक शेतीमध्ये आजही गोधनाचा वापर केला जातो. यामुळे महाराष्ट्राचे उत्पन्न वाढत असून, त्यांचे संरक्षण करणे

मुंबई : गाय व बैल हे उपयुक्त प्राणी असून, पारंपरिक शेतीमध्ये आजही गोधनाचा वापर केला जातो. यामुळे महाराष्ट्राचे उत्पन्न वाढत असून, त्यांचे संरक्षण करणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे, असा दावा करणारे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने सोमवारी उच्च न्यायालयात सादर केले़पशुसंवर्धन विभागाच्या उपसचिव चित्रकला सूर्यवंशी यांनी सरकारच्या वतीने हे प्रतिज्ञापत्र सादर केले़ पशुसंवर्धन व संरक्षण ही सरकारची जबाबदारी आहे़ गाय व बैल यांचा शेतीसाठी वापर केला जातो़ कितीही अत्याधुनिक यंत्रे आली तरी या गोधनाच्या मदतीने पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिकच आहे़ गायीपासून मिळणाऱ्या दुधासारखे दुसरे पौष्टिक अन्न नाही़ त्यामुळे या प्राण्यांचे संरक्षण करणे आवश्यकच असल्याने राज्यात गोवंश हत्याबंदी लागू करण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. न्यायालयात दाखल झालेली जनहित याचिका ही केवळ गोमांस खाण्यास मुभा मिळण्यासाठी करण्यात आली आहे़ यासाठी गोमांस परराज्यातून आणण्यास परवानगी द्यावी, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे़ या बंदीने राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारावर गदा येत असल्याचा याचिकाकर्त्याचा आरोप आहे़ (प्रतिनिधी)