शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

शेतकऱ्यांच्या कर्जाचा टक्का वाढवा

By admin | Updated: May 12, 2016 03:04 IST

सहकारी बँकांप्रमाणे राष्ट्रीयीकृत बँकांनी कृषी कर्जाचा टक्का वाढवित किमान ८० टक्के शेतकऱ्यांना कर्जाचा फायदा द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

मुंबई : सहकारी बँकांप्रमाणे राष्ट्रीयीकृत बँकांनी कृषी कर्जाचा टक्का वाढवित किमान ८० टक्के शेतकऱ्यांना कर्जाचा फायदा द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृहावर झाली. तीत कृषी कर्ज वाटपाचा आढावा घेण्यात आला. आता जे शेतकरी संस्थात्मक कर्जपुरवठ्याबाहेर गेले आहेत, त्यांना पुन्हा या व्यवस्थेत आणण्यासाठी बँकर्स समितीने विशेष प्रयत्न करण्याची गरज असून, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या कर्ज पुरवठ्यावरही बँकांनी लक्ष द्यावे. बँकांनी शेतकऱ्यांना करण्यात येत असलेल्या पतपुरवठ्याच्या रकमांवर नाही तर लाभधारक शेतकऱ्यांच्या संख्येवर लक्ष केंद्रित करावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. बैठकीस सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, राज्यस्तरीय बँकर्स समितीचे अध्यक्ष सुशील मुनोत, रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा आदी उपस्थित होते. ज्या बँकांनी पतपुरवठ्याचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले त्या बँकांच्या प्रतिनिधींचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)