शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

ठाणे जिल्ह्यात माता-बालक मृत्यूत वाढ

By admin | Updated: November 3, 2014 03:46 IST

मातांचे प्रसूतीनंतर होणारे मृत्यू आणि बालमृत्यू ही चिंताजनक बाब असल्याची खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच मुंबईत व्यक्त केली होती

ठाणे : मातांचे प्रसूतीनंतर होणारे मृत्यू आणि बालमृत्यू ही चिंताजनक बाब असल्याची खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच मुंबईत व्यक्त केली होती, मात्र ठाणे जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत प्रसूती काळात सुमारे १४ मातांचा आणि ५८ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा अजूनही पुरेशा प्रमाणात पोहोचली नसल्यानेच मृत्यूच्या या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.राज्य शासनाकडून स्तनदा माता आणि नवजात बालकांचे मृत्यू रोखण्यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यांत राज्याप्रमाणे विविध योजना राबविल्या जात आहेत. दरम्यान, मागील तीन वर्षांपासून मातामृत्यू व बालमृत्यूचा आलेख जरी उतरता असला तरी एप्रिल ते आॅगस्ट २०१४ या पाच महिन्यांच्या कालावधीत १४ मातांचे आणि शून्य ते एक वयोगटांतील २८ मुले आणि ३० मुली अशा ५८ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली आहे. (प्रतिनिधी)