शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात माता-बालक मृत्यूत वाढ

By admin | Updated: November 3, 2014 03:46 IST

मातांचे प्रसूतीनंतर होणारे मृत्यू आणि बालमृत्यू ही चिंताजनक बाब असल्याची खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच मुंबईत व्यक्त केली होती

ठाणे : मातांचे प्रसूतीनंतर होणारे मृत्यू आणि बालमृत्यू ही चिंताजनक बाब असल्याची खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच मुंबईत व्यक्त केली होती, मात्र ठाणे जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत प्रसूती काळात सुमारे १४ मातांचा आणि ५८ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा अजूनही पुरेशा प्रमाणात पोहोचली नसल्यानेच मृत्यूच्या या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.राज्य शासनाकडून स्तनदा माता आणि नवजात बालकांचे मृत्यू रोखण्यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यांत राज्याप्रमाणे विविध योजना राबविल्या जात आहेत. दरम्यान, मागील तीन वर्षांपासून मातामृत्यू व बालमृत्यूचा आलेख जरी उतरता असला तरी एप्रिल ते आॅगस्ट २०१४ या पाच महिन्यांच्या कालावधीत १४ मातांचे आणि शून्य ते एक वयोगटांतील २८ मुले आणि ३० मुली अशा ५८ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली आहे. (प्रतिनिधी)