शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

‘बारावी परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत वाढवा’

By admin | Updated: October 10, 2014 05:51 IST

राज्यातील शाळांमधील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना विधानसभा निवडणुकीचे काम देण्यात आले आहे. यामुळे बारावी परीक्षेचे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होत असल्याने ही मुदत वाढवून देण्यात यावी,

मुंबई : राज्यातील शाळांमधील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना विधानसभा निवडणुकीचे काम देण्यात आले आहे. यामुळे बारावी परीक्षेचे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होत असल्याने ही मुदत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी केली आहे.राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी - मार्च २०१५मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेसाठी परीक्षा अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुुरू आहे. मात्र राज्यातील शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक आणि लिपिकांना विधानसभा निवडणुकीचे काम देण्यात आले असून, सध्या कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण देण्यात येत आहे. बारावीचे परीक्षा अर्ज भरण्याची १३ आॅक्टोबर ही अंतिम मुदत आहे. मात्र निवडणूक कामामुळे शाळांना हे अर्ज भरणे शक्य होणार नसल्याने अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात यावी, अशी मागणी शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडून करण्यात येत होती.शिक्षक - मुख्याध्यापकांच्या मागणीनुसार शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी शिक्षण मंडळाकडे निवेदनाद्वारे अर्ज भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)