शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

सायबर गुन्ह्यांत वाढ, मात्र एकही आरोप सिद्ध नाही !

By admin | Updated: April 2, 2015 02:59 IST

राज्यात २०१३ च्या ९३७ सायबर गुन्ह्यांच्या तुलनेत २०१४ सालात वाढ झाली असून एकूण २६२९ गुन्ह्णांची नोंद झाली. मात्र त्यातील एकही आरोप सिद्ध झाला

मुंबई : राज्यात २०१३ च्या ९३७ सायबर गुन्ह्यांच्या तुलनेत २०१४ सालात वाढ झाली असून एकूण २६२९ गुन्ह्णांची नोंद झाली. मात्र त्यातील एकही आरोप सिद्ध झाला नसल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. त्यामुळे राज्यातील एक हजार पोलीस कर्मचारी- अधिकाऱ्यांना ‘नॅसकॉम’च्या मदतीने सायबर प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. भाजपाचे विजय (भाई) गिरकर यांनी राज्यातील वाढत्या सायबर गुन्ह्यांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, २०१३ मध्ये राज्यात केवळ ९३७ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०१४ मध्ये मात्र त्यात मोठी वाढ झाली असून राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये तब्बल २ हजार ६९६ गुन्हे नोंदविण्यात आले. मात्र राज्यात आजपर्यंत सायबर गुन्ह्याखाली नोंदवण्यात आलेला एकही गुन्हा सिद्ध झालेला नाही.सोशल नेटवर्किंगवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास लावण्यात येणारे कलम ६६ अ कलम सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच रद्द केले आहे. केंद्र सरकार यासंदर्भात नवीन कायदा करत असून राज्याला याप्रकरणी नवा कायदा करण्याची गरज नाही, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला.(प्रतिनिधी)