शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
3
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
5
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
6
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
7
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
8
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
9
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
10
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
11
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
12
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
13
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
14
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
15
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
16
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
17
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
18
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
19
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
20
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

सायबर गुन्ह्यांत वाढ, मात्र एकही आरोप सिद्ध नाही !

By admin | Updated: April 2, 2015 02:59 IST

राज्यात २०१३ च्या ९३७ सायबर गुन्ह्यांच्या तुलनेत २०१४ सालात वाढ झाली असून एकूण २६२९ गुन्ह्णांची नोंद झाली. मात्र त्यातील एकही आरोप सिद्ध झाला

मुंबई : राज्यात २०१३ च्या ९३७ सायबर गुन्ह्यांच्या तुलनेत २०१४ सालात वाढ झाली असून एकूण २६२९ गुन्ह्णांची नोंद झाली. मात्र त्यातील एकही आरोप सिद्ध झाला नसल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. त्यामुळे राज्यातील एक हजार पोलीस कर्मचारी- अधिकाऱ्यांना ‘नॅसकॉम’च्या मदतीने सायबर प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. भाजपाचे विजय (भाई) गिरकर यांनी राज्यातील वाढत्या सायबर गुन्ह्यांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, २०१३ मध्ये राज्यात केवळ ९३७ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०१४ मध्ये मात्र त्यात मोठी वाढ झाली असून राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये तब्बल २ हजार ६९६ गुन्हे नोंदविण्यात आले. मात्र राज्यात आजपर्यंत सायबर गुन्ह्याखाली नोंदवण्यात आलेला एकही गुन्हा सिद्ध झालेला नाही.सोशल नेटवर्किंगवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास लावण्यात येणारे कलम ६६ अ कलम सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच रद्द केले आहे. केंद्र सरकार यासंदर्भात नवीन कायदा करत असून राज्याला याप्रकरणी नवा कायदा करण्याची गरज नाही, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला.(प्रतिनिधी)