शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शकूर खान पोलिसांच्या ताब्यात, माजी मंत्र्याशीही होतं कनेक्शन!
2
“तुमच्या १० पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही, बाळासाहेबांनी...”; राऊतांची भाजपावर टीका
3
परेश रावल यांची खंत, 'हेरा फेरी ३'मधून साइडलाइन केल्यामुळे घेतली एक्झिट?, म्हणाले - "मी तर हिरो होतो..."
4
Corona Virus Update: कोरोनाने घेतले आणखी ५ बळी; सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार पार! महाराष्ट्रात किती रुग्ण?
5
एसबीआय, पीएनबी, बीओबीसब ५ सरकारी बँका बनवणार एकत्रित कंपनी, काय आहे प्लान?
6
थायलंड फिरून परतला, पण एकटा नाही...! तरुणाची बॅग उघडताच मुंबई विमानतळावर सगळ्यांनाच बसला धक्का
7
ज्याला कष्टानं बनवलं, आता तोच खातोय नोकरी! मायक्रोसॉफ्टमध्ये दुसऱ्यांदा मोठी नोकरकपात
8
कमल हासन यांच्या कन्नड-तमिळ भाषेबाबत केलेल्या वक्तव्याने वाद; हायकोर्टाने फटकारले...
9
अदानी समूहाची अमेरिकेत पुन्हा चौकशी? आज सर्वच शेअर्समध्ये घसरण; काय म्हटलंय कंपनीनं?
10
अयोध्या राम मंदिर: ८ देवळांमध्ये प्राणप्रतिष्ठा, १२ तास सलग विधी; ५ जूनला राम दरबार भरणार!
11
Jyothi Yarraji : हर्डल क्वीन! ज्योती याराजीने जिंकलं सुवर्णपदक; २७ वर्षांनी रचला इतिहास, संघर्ष केला अन्...
12
अमेरिका-चीननं साथ दिली, पण पाकनं त्यांचीच फजिती केली; F-16 बनवणाऱ्या कंपनीची वाईट अवस्था झाली
13
दगडूला लॉटरी लागली! प्रथमेश परबची बॉलिवूड सिनेमात वर्णी, साकारणार मुख्य भूमिका
14
'बकरी ईदला प्राण्यांची कुर्बानी देणार नाही', मुस्लिमबहुल देशाने घेतला मोठा निर्णय; कारण काय?
15
९४३ पुल, ३६ बोगदे, ३० वर्षांनी काश्मीरमध्ये धावणार वंदे भारत; ६ तासांचा प्रवास ३ तासात शक्य!
16
कराचीला भूकंपाचे धक्क्यावर धक्के! फायदा घेऊन २१६ कैदी पळाले; तुरुंग अधिकारी मशिदींत पोहोचले... 
17
बँकेतील ५२ किलो सोन्यावर डल्ला, घटनास्थळी काळी बाहुली ठेवली, देशातील सर्वात मोठ्या सोन्याच्या चोरीमुळे खळबळ 
18
"सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये...", सूरज पांचोलीने सांगितली कोणालाच माहित नसलेली गोष्ट
19
CA ला 'बाय बाय'! आता घरबसल्या भरा तुमचा ITR, 'या' ८ सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि व्हा टॅक्स फ्री!
20
५ जूनला मंदिरात येऊ नका, आयोध्या राम मंदिर प्रशासनाचं भक्तांना आवाहन; नेमकं कारण काय?

दीड लाख कोटी उत्पन्न देणा:या प्रवाशांना ठेंगा

By admin | Updated: July 9, 2014 02:10 IST

65 लाख प्रवाशांच्या बहुसंख्य मागण्यांना रेल्वेमंत्र्यांनी केराची टोपली दाखविल्याचे मंगळवारी संसदेत सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात दिसत आह़े

नारायण जाधव - ठाणो
राजधानी मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणा:या उपनगरीय रेल्वे सेवेसह लांब पल्ल्यांच्या मार्गावर वर्षाला सुमारे दीड लाख कोटी रुपये उत्पन्न देणा:या 65 लाख प्रवाशांच्या बहुसंख्य मागण्यांना रेल्वेमंत्र्यांनी केराची टोपली दाखविल्याचे मंगळवारी संसदेत सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात दिसत आह़े
एमयूटीपी-2च्या वाढीव निधीसह सीएसटी-पनवेल, चर्चगेट-विरार एलिव्हेटेड कॉरीडोअर, ठाकुर्ली आणि ठाणो टर्मिनल्स, कोकण रेल्वेचे प्रवेशद्वार असलेल्या दिवा जंक्शनमधील सुविधा, भिवंडीहून थेट मुंबई लोकलसेवा, कळवा-ऐरोली लिंकला वाढीव निधी, डहाणू-नाशिक मार्ग, मुरबाड-नगर मार्गासह पनवेल-कजर्त मार्गाच्या दुपदरीकरणास रेल्वेमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पात वाटाण्याच्या अक्षदा दाखविल्या आहेत़ कोकण रेल्वेमार्गावरील मागण्यांनाही ठेंगा दाखविण्यात आला आह़े
 
एकीकडे रेल्वेतील सर्वच घटकांचे टप्प्याटप्याने खासगीकरण करण्यात येत आहे. यामुळे पूर्वी 2क् लाख असलेली कर्मचारी संख्या 14 लाखांवर आली आहे. गँगमन आपत्कालीन परिस्थितीत जे काम तीन ते साडेतीन दिवसांत करू शकतात, ते खासगी कंत्रटदार साडेतीन महिन्यांत करू लागले आहेत. या पाश्र्वभूमीवर रेल्वेला तोटय़ातून बाहेर काढण्यासाठी खासगीकरणाशिवाय पर्याय नाही, असे सांगून रेल्वेमंत्र्यांनी केवळ मुंबईच नव्हे, भारताची जीवनवाहिनी समजल्या जाणा:या रेल्वेस आणखी समस्यांच्या गर्तेत ढकलले आह़े
 
नगरविकास मंत्रलयाकडून जेएनएनयूआरएम अंतर्गत मुंबई, ठाणो, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि अंबरनाथ, बदलापूर, वसई-विरार या शहरांना मोठा निधी दिला जात आहे. त्याच धर्तीवर रेल्वे मंत्रलय उपरोक्त शहरातील रेल्वेच्या विकासासाठी भरीव निधी देऊन 65 लाख प्रवाशांना न्याय देईल, अशी अपेक्षा होती़ परंतु ती फोल ठरली आह़े
 
मध्य रेल्वेमार्गावरून सुमारे दीड हजार लोकल अन् 15क् लांब पल्ल्याच्या तर पश्चिम रेल्वेत बाराशे लोकल आणि 15क् लांब पल्ल्याच्या गाडय़ा धावतात. त्यातून 65 लाख प्रवासी प्रवास करतात. त्यांच्याकडून रेल्वेला दररोज सुमारे 4क्क् कोटींचे उत्पन्न मिळत असल्याचे सांगितले जात़े म्हणजेच महिन्याला 12 हजार कोटी तर वर्षाला 1 लाख 44 हजार कोटी रुपये उत्पन्न मिळते. 
 
इतक्या मोठय़ा प्रमाणात उत्पन्न मिळूनही रेल्वे मंत्रलयाने मुंबईसह ठाणो जिल्ह्याला ठेंगा दाखविला आहे. या निधीतून अवघा 1क् टक्के निधी जरी मुंबईला दिला तरी तो 15 हजार कोटींच्या घरात जातो. यातून उपनगरीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलू शकतो. परंतु मुंबई-ठाणो रेल्वे प्रवाशांना रेल्वेमंत्री सदानंद गौडांनी ठेंगा दाखविला आह़े