शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

सातबारा नसलेल्या शेतकऱ्यांचा समावेश

By admin | Updated: July 26, 2016 02:09 IST

राज्य सरकारने सुरु केलेल्या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत ज्यांच्या नावे ७/१२ नाही अशा शेतकऱ्यांचाही समावेश करण्याच्या मागणीचा विचार करण्यात येईल, असे कृषी राज्य मंत्री

मुंबई : राज्य सरकारने सुरु केलेल्या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत ज्यांच्या नावे ७/१२ नाही अशा शेतकऱ्यांचाही समावेश करण्याच्या मागणीचा विचार करण्यात येईल, असे कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले. याच योजनेतील प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. राज्य सरकार सध्या फक्त ज्यांच्या नावे ७/१२ आहे, अशा आत्मग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना या योजनेद्वारे मदत करते, परंतु ज्यांच्या नावे ७/१२ नाही अशा शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना मदत होत नाही. म्हणून या योजनेत ज्यांच्या नावे ७/१२ नाही अशा शेतकऱ्यांचाही त्यात समावेश करण्यात यावी अशी मागणी सभागृहात अनेक सदस्यांनी केली होती. त्यानुसार ही बाब तपासून त्यादृष्टीनेविचार केला जाईल, असे खोत यांनी सांगितले. पर्यावरण विषयक पुरवणी मागण्यांवर सभागृहात चर्चा सुरु असताना पर्यावरण मंत्री रामदास कदम मात्र सभागृहात उपस्थित नव्हते. पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनला असतानाही हे सरकार जागृत नाही. सभागृहात उपस्थित राहण्याची जबाबदारी असताना मंत्री गैरहजर आहेत. मग मंत्री तरी कशाला झाले, असा सवाल अजित पवार यांनी केला.शेतकरी संघटनेचे आक्रमक नेते म्हणून मंत्री सदाभाऊ खोत यांची ओळख आहे. सभागृहाबाहेर त्यांनी अनेक सभा गाजविल्या, परंतु सोमवारी सभागृहात मंत्री या नात्याने उत्तर देताना त्यांची चांगलीच पंचायत झाली. त्यांनी लेखी भाषण वाचून दाखविले. (प्रतिनिधी)