शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

सातबारा नसलेल्या शेतकऱ्यांचा समावेश

By admin | Updated: July 26, 2016 02:09 IST

राज्य सरकारने सुरु केलेल्या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत ज्यांच्या नावे ७/१२ नाही अशा शेतकऱ्यांचाही समावेश करण्याच्या मागणीचा विचार करण्यात येईल, असे कृषी राज्य मंत्री

मुंबई : राज्य सरकारने सुरु केलेल्या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत ज्यांच्या नावे ७/१२ नाही अशा शेतकऱ्यांचाही समावेश करण्याच्या मागणीचा विचार करण्यात येईल, असे कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले. याच योजनेतील प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. राज्य सरकार सध्या फक्त ज्यांच्या नावे ७/१२ आहे, अशा आत्मग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना या योजनेद्वारे मदत करते, परंतु ज्यांच्या नावे ७/१२ नाही अशा शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना मदत होत नाही. म्हणून या योजनेत ज्यांच्या नावे ७/१२ नाही अशा शेतकऱ्यांचाही त्यात समावेश करण्यात यावी अशी मागणी सभागृहात अनेक सदस्यांनी केली होती. त्यानुसार ही बाब तपासून त्यादृष्टीनेविचार केला जाईल, असे खोत यांनी सांगितले. पर्यावरण विषयक पुरवणी मागण्यांवर सभागृहात चर्चा सुरु असताना पर्यावरण मंत्री रामदास कदम मात्र सभागृहात उपस्थित नव्हते. पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनला असतानाही हे सरकार जागृत नाही. सभागृहात उपस्थित राहण्याची जबाबदारी असताना मंत्री गैरहजर आहेत. मग मंत्री तरी कशाला झाले, असा सवाल अजित पवार यांनी केला.शेतकरी संघटनेचे आक्रमक नेते म्हणून मंत्री सदाभाऊ खोत यांची ओळख आहे. सभागृहाबाहेर त्यांनी अनेक सभा गाजविल्या, परंतु सोमवारी सभागृहात मंत्री या नात्याने उत्तर देताना त्यांची चांगलीच पंचायत झाली. त्यांनी लेखी भाषण वाचून दाखविले. (प्रतिनिधी)