शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात ‘फिल्म मेकिंग फेस्टीवल'चे थाटात उद्घाटन

By admin | Updated: August 10, 2016 17:29 IST

प्रत्येक चित्रपटाची पटकथा ही आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटना, घडामोडींवर आधारित असते. अनेक चित्रपटांच्या पटकथेतून दिग्दर्शक मंडळीने वास्तवतेवर प्रकाश टाकलेला असतो.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 10 -  प्रत्येक चित्रपटाची पटकथा ही आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटना, घडामोडींवर आधारित असते. अनेक चित्रपटांच्या पटकथेतून दिग्दर्शक मंडळीने वास्तवतेवर प्रकाश टाकलेला असतो. त्यामुळे असे चित्रपट लोकांना खूप भावतात. चित्रपटातून भूतकाळासह वर्तमानात घडणाऱ्या घडामोडींची माहिती होत असल्याने चित्रपट समाजाचा खरा आरसा आहेत; असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही, असे मत हरिद्वार (उत्तरांचल) येथील देव संस्कृती विश्व विद्यालयाचे संचालक मंगल गढवाल यांनी व्यक्त केले.केसीई सोसायटीच्या ओजस्विनी कला महाविद्यालयात बुधवारी सकाळी ११ वाजता ‘फिल्म मेकिंग फेस्टीवल २०१६’चे थाटात उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना मंगल गढवाल बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विज्ञान विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता बी.व्ही. पवार, देव संस्कृती विश्व विद्यालयातील अ‍ॅनीमेटर गगन सिन्हा, मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, ओजस्विनी कला महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश काटे यांची उपस्थिती होती. उद्घाटन कार्यक्रमानंतर दुपारी १२ ते १ या वेळेत डॉक्युमेंटरी फिल्म प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यात नर्मदा नदीवर आधारित डॉक्युमेंटरी फिल्म दाखविण्यात आली. डॉक्युमेंटरी फिल्म म्हणजे काय? ती कशी तयार होते? त्यासाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात, याविषयी मंगल गढवाल यांनी माहिती दिली. फिल्म फेस्टीवल हा १० ते १२ आॅगस्ट दरम्यान होणार आहे. त्यात चित्रपट निर्मितीतील एडिटींग, कॅमेरा हाताळणे, स्क्रिफ्ट रायटींग, अ‍ॅक्टींग अशा विविध विषयांवर माहिती दिली जाणार आहे.