शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

विकासाला चालना देण्यास अपुरा आणि निराशाजनक !

By admin | Updated: July 11, 2014 02:04 IST

कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नसल्याकारणाने हा अर्थसंकल्प पूर्णत: निराशाजनक आहे, अशी प्रतिक्रिया राज्यसभेचे खासदार विजय दर्डा यांनी गुरुवारी व्यक्त केली.

अर्थसंकल्पाबाबत विजय दर्डा यांचे परखड मत
नागपूर : राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये विकासाला चालना देणो आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दिशेने कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नसल्याकारणाने हा अर्थसंकल्प पूर्णत: निराशाजनक आहे, अशी प्रतिक्रिया राज्यसभेचे खासदार विजय दर्डा यांनी गुरुवारी व्यक्त केली. 
बांगलादेशसह अन्य सर्व आशियाई देशांमध्ये अशाप्रकारच्या सूक्ष्म पतपुरवठा यंत्रणा (नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांची बांगलादेश ग्रामीण बँक) अस्तित्वात आहेत आणि त्यामुळे समाजातील निम्नस्तरातील नागरिकांचे जीवनमान सुधारत आहे, असे त्यांनी नमूद केले. 19क्क् मध्ये गुजरातच्या एका कच्छी व्यापा:याने मुंबईत ‘पैसा फंड’ कसा सुरू केला होता आणि त्यातून कसे भविष्य घडविले होते, याची दर्डा यांनी आठवण करून दिली. सावकार सकाळी 1 रुपया कर्जापोटी द्यायचा आणि सायंकाळी 1.क्1 रुपया वसूल करायचा. यातून रोजंदारीवर कमाई करणारे मुंबईतील हजारो लोक आपले पोट भरू शकले आणि सावकारांनाही नफा कमावता आला. जागतिक मंदीच्या काळात अशाप्रकारच्या नवीन उपक्रमांची आज गरज होती. परंतु जेटलींच्या अर्थसंकल्पात या गोष्टी दिसल्या नाही, असे विजय दर्डा म्हणाले.
पूर्वलक्षी प्रभावाने कर सवलती मिळालेल्या औद्योगिक क्षेत्रसाठी स्पष्ट धोरण जाहीर करण्यातही जेटली यांना अपयश आले आहे, असे सांगून दर्डा म्हणाले, यापूर्वीही अनेकदा कोळशाची उपलब्धता नसण्यासारख्या धोरणात्मक बदलामुळे औद्योगिक क्षेत्रला, प्रामुख्याने ऊर्जा प्रकल्पांना फटका बसलेला आहे आणि या महत्त्वाच्या मुद्याकडेच या अर्थसंकल्पात दुर्लक्ष करण्यात आले आहे. स्वच्छ कर प्रशासन आणण्याबाबतचे मोठमोठे दावे भाजपाप्रणीत रालोआ सरकारने केले होते. परंतु सिंगापूर वा अन्य कोणत्याही विकसित देशाप्रमाणो सक्षम अशी व्यवस्था आणली जाईल, असे संकेत या अर्थसंकल्पात दिलेले नाहीत. हे सर्व मुद्दे विचारात घेता, रालोआ सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प लोकांना आकर्षित करू शकेल अथवा जीडीपीला चालना देऊ शकेल, असे अजिबात वाटत नाही. हा अर्थसंकल्प पूर्णपणो असफल ठरला आहे. 
 
हा अर्थसंकल्प तीन मुद्यांवर भारतीयांना प्रोत्साहन देण्यात अपयशी ठरलेला आहे. भारतीय उद्योग क्षेत्रचा कणा म्हणून सेवारत असलेल्या, सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) 4क् टक्के योगदान देणा:या आणि देशात 4क् टक्के रोजगाराच्या संधी निर्माण करणा:या लघु उद्योगांच्या पतपुरवठय़ाला चालना देऊ शकेल असे या अर्थसंकल्पामध्ये काहीही नाही, याकडे दर्डा यांनी लक्ष वेधले.