शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

उल्हासनगरात महाशिव इमारतीचे प्लॅस्टर पडले, इमारत केली खाली

By सदानंद नाईक | Updated: October 2, 2022 18:36 IST

कॅम्प नं-५ येथील महाशिव इमारतीच्या एका दुकानाचे प्लास्टर रविवार पडल्याने, सुरक्षितता म्हणून महापालिकेने इमारत खाली केली.

उल्हासनगर :

कॅम्प नं-५ येथील महाशिव इमारतीच्या एका दुकानाचे प्लास्टर रविवार पडल्याने, सुरक्षितता म्हणून महापालिकेने इमारत खाली केली. शहरात इमारतीचे प्लास्टर व स्लॅब पडण्याचे सत्र सुरू असून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी धोकादायक इमारत पुनर्बांधणी बाबत लवकर परिपत्रक प्रसिद्ध करण्याची मागणीही होत आहे.

 उल्हासनगरात गेल्या महिन्यात तीन इमारतीचे स्लॅब कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला. सुरक्षितेचा उपाय म्हणून धोकादायक व १० वर्ष जुन्या इमारतीला महापालिकेने नोटिसा देऊन इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करून दुरुस्ती करण्यास सांगण्यात येत आहे. कॅम्प नं-५ येथील बहुमजली महाशिव इमारतीला यापूर्वीचे महापालिकेने नोटीस देऊन स्ट्रक्चर ऑडिट करण्यास सांगितले होते. स्ट्रक्चर ऑडिट मध्ये इमारत त्वरित दुरुस्ती करण्याचे सुचविले होते. मात्र प्लॉटधारकांनी इमारतीची दुरुस्ती न करता, इमारत सोडून जाण्यास सुरवात केली. सद्यस्थितीत इमारतीत मध्ये ५ कुटुंब राहत असून तळमळल्यावर दुकाने आहेत. रविवारी एक दुकानदार दुकान उघडण्यास आला असता, दुकानात प्लास्टर पडलेले दिसले. याप्रकारने दुकानदारात भीती निर्माण होऊन त्याने याबाबतची महापालिका सहायक आयुक्त गणेश शिंपी यांना माहिती दिली.

 सहायक आयुक्त शिंपी यांनी आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे यांना इमारतीचे प्लास्टर पडल्याची माहिती दिली. तसेच त्यांच्या सूचनेनुसार इमारत खाली करण्यात आली. अशी माहिती शिंपी यांनी दिली. शहरात इमारतीचे स्लॅब व प्लास्टर पडण्याचे सत्र सुरू असून जुन्या व धोकादायक इमारती मध्ये राहणाऱ्या हजारो नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. राज्य शासनाने धोकादायक इमारती बाबत लवकर निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा. अश्या मागणीने जोर पकडला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात तशी घोषणा केली होती. त्याचा (जीआर) परिपत्रक प्रसिद्ध करण्याची मागणी होत

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर