शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा

By admin | Updated: June 7, 2017 05:22 IST

शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची समस्या सोडविण्यासाठी २००६ मध्ये स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशींवर अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्य सरकारला द्यावा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची समस्या सोडविण्यासाठी २००६ मध्ये स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशींवर अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्य सरकारला द्यावा, अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी ठेवली आहे.प्रा. एम.एस. स्वामीनाथन अय्यर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने २००६ मध्ये अखेरचा अहवाल राज्य सरकारपुढे सादर केला. यात शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आयोगाने काही शिफारशी केल्या. मात्र त्यांची अंमलबजावणी केलेली नाही. शिफारशींची अंमलबजावणी करावी, यासाठी ‘भारत अगेन्स्ट करप्शन’ या एनजीओचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी ठेवली आहे.डिसेंबर २००४ ते आॅक्टोबर २००६ या कालावधीत स्वामीनाथन आयोगाने सरकारपुढे पाच अहवाल सादर केले. त्यापैकी पहिल्या चार अहवालांत शेतकऱ्यांवरील ताण आणि वाढत्या आत्महत्या यावर चर्चा केली आहे आणि अंतिम अहवालात त्यावर तोडगा म्हणून काही शिफारशी केल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी के्रडिट, जलसिंचन, अन्न सुरक्षा, विमा, रोजगार, मालाला योग्य तो भाव अशा अनेक बाबतीत स्वामीनाथन आयोगाने शिफारशी केल्या आहेत. मात्र या शिफारशी कागदोपत्रीच राहिल्या आहेत, असे याचिकेत म्हटले आहे.