शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा

By admin | Updated: June 7, 2017 05:22 IST

शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची समस्या सोडविण्यासाठी २००६ मध्ये स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशींवर अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्य सरकारला द्यावा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची समस्या सोडविण्यासाठी २००६ मध्ये स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशींवर अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्य सरकारला द्यावा, अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी ठेवली आहे.प्रा. एम.एस. स्वामीनाथन अय्यर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने २००६ मध्ये अखेरचा अहवाल राज्य सरकारपुढे सादर केला. यात शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आयोगाने काही शिफारशी केल्या. मात्र त्यांची अंमलबजावणी केलेली नाही. शिफारशींची अंमलबजावणी करावी, यासाठी ‘भारत अगेन्स्ट करप्शन’ या एनजीओचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी ठेवली आहे.डिसेंबर २००४ ते आॅक्टोबर २००६ या कालावधीत स्वामीनाथन आयोगाने सरकारपुढे पाच अहवाल सादर केले. त्यापैकी पहिल्या चार अहवालांत शेतकऱ्यांवरील ताण आणि वाढत्या आत्महत्या यावर चर्चा केली आहे आणि अंतिम अहवालात त्यावर तोडगा म्हणून काही शिफारशी केल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी के्रडिट, जलसिंचन, अन्न सुरक्षा, विमा, रोजगार, मालाला योग्य तो भाव अशा अनेक बाबतीत स्वामीनाथन आयोगाने शिफारशी केल्या आहेत. मात्र या शिफारशी कागदोपत्रीच राहिल्या आहेत, असे याचिकेत म्हटले आहे.