शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

मी कधीही सहज बोलत नाही - शरद पवार

By admin | Updated: July 3, 2016 02:15 IST

छत्रपती अन् पेशवे प्रश्न आता संपलेला आहे़,असे म्हणतमी कधीही सहज बोलत नसतो तर विचार करून बोलतो, अशी टिपण्णी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी शनिवारी येथे केली़

बार्शी : छत्रपती अन् पेशवे प्रश्न आता संपलेला आहे़,असे म्हणतमी कधीही सहज बोलत नसतो तर विचार करून बोलतो, अशी टिपण्णी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी शनिवारी येथे केली़आ़ दिलीप सोपल यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याचीही टीका केली. अंतर्गत वाद असला तरी भाजप, शिवसेना सत्ता सोडणार नाहीत, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. मुंबईतील डॉ़ आंबेडकर भवनाच्या ट्रस्टचे प्रमुख रत्नाकर गायकवाड हे राज्याचे मुख्य सचिव होते़ त्यांना कायदे, नियम, प्रशासन या सर्व बाबींची माहिती आहे. तरीही प्रकाश आंबेडकरांसह सर्वजण तक्रारी करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या तक्रारीत तथ्य आहे असे वाटते. (प्रतिनिधी)आंबेडकर भवनाचा प्रश्न भावनेचामुंबईतील डॉ़ आंबेडकर भवनाचा प्रश्न लोकांच्या भावनेशी निगडीत आहे, त्यामुळे सरकारने तातडीने या प्रकरणात लक्ष घालून एकंदरीत वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असे शरद पवार म्हणाले.