शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

भटक्या श्वानांसाठी आयआयटीअन्स सरसावले!

By admin | Updated: August 2, 2016 23:09 IST

केवळ मनोरंजनासाठी चेन्नईत श्वानाला गच्चीवरुन अमानुषपणे फेकून देण्यात आले. या घटनेनंतर भटक्या श्वानांच्या संरक्षणार्थ आयआयटी मुंबईने पुढाकार घेत ‘सेव्ह द सोल’ हा उपक्रम

‘सेव्ह द सोल’ आयआयटी मुंबईचा उपक्रम
 
मुंबई:  केवळ मनोरंजनासाठी चेन्नईत श्वानाला गच्चीवरुन अमानुषपणे  फेकून देण्यात आले. या घटनेनंतर भटक्या श्वानांच्या संरक्षणार्थ आयआयटी मुंबईने पुढाकार घेत ‘सेव्ह द सोल’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमातून  भटक्या कुत्र्यांसाठी आयआयटीअन्स काम करणार आहेत.आयआयटीतर्फे ‘टेक फेस्ट’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा या महोत्सवात आणखी एका सामाजिक उपक्रमाची भर पडली आहे.  रात्रीच्या वेळी अपघात होऊन अनेक श्वानांचे प्राण गेले आहेत. अनेक प्राणी मित्र संघटन आणि  आयआयटीने एकत्रितपणे अहवाल तयार केला आहे.  यानुसार वर्षाला तब्बल २० हजार श्वानांचा अपघातामुळे मृत्यू ओढावला आहे.  त्यामुळे ‘सेव्ह द सोल’ या उपक्रमांतर्गत श्वानांसाठी विशेष गळ््यातील पट्टे बनविण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी गळ््यातील पट्टे चमकतील अशी तरतूद  यामध्ये करण्यात आली आहे. आयआयटीएन्स तर्फे मुंबईतील तब्बल ६०० श्वानांना पट्टे घालण्यात येणार आहे. आणि पुढील काळात उपनगरातील श्वानांपर्यंत हे विशेष पट्टे पुरविले जाणार असल्याची माहिती आयआयटीकडून देण्यात आली आहे.शिवाय श्वानांसोबत होणा-या विकृत प्रयोगांना रोखण्यासाठी तब्बल १ लाख विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी मोहिम राबविली होती. ही कागदपत्र  संबंधित अधिकाºयांकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. यावर लवकरात लवकर कारवाई केल्यास  श्वानांवर होणा-या अत्याचारांमध्ये घट होईल असा आशावाद आयआयटी मुंबईच्या टेक फेस्ट समूहाने व्यक्त केला आहे