शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

सरकारचे कारभारावर दुर्लक्ष - उद्धव ठाकरे

By admin | Updated: February 27, 2017 21:28 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी थांबली तरी शिवसेनेची भाजपाविरोधातील टीकेची धार अद्याप कमी झालेली नाही

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी थांबली तरी शिवसेनेची भाजपाविरोधातील टीकेची धार अद्याप कमी झालेली नाही. भाजपाला कोणत्याही परिस्थितीत निवडणुका जिंकायच्या आहेत. त्यासाठी  पंतप्रधान आणि मुख्यमंत्री भाषणे देत फिरत आहे, त्यामुळे या सरकारचे राज्य कारभाराकडे दुर्लक्ष झाले आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा भाजपावर टीकास्त्र सोडले. 
रंगशारदा सभागृहात मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित "गर्जते आई मराठी" कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले,  "कालच देशाची सुरक्षा हातात असणाऱ्या लष्कराच्या भरती परीक्षेचा पेपर फुटला. त्यामुळे परीक्षा रद्द करावी लागली,  या सरकारचे राज्य कारभाराकडे दुर्लक्ष झाले आहे. यांना कोणत्याही परिस्थितीत निवडणुका जिंकायच्या आहेत. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री भाषणे देत फिरत आहेत. यात परिवर्तन व्हायला हवं, मी आज राजकीय भाष्य करणार नाही, पण कारभारात बदल झाला पाहिजे."
यावेळी शिवसेनेच्या भविष्याबाबतही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले, "26 जानेवारीच्या भाषणात म्हटल्याप्रमाणे शिवसेनेची 25 वर्षे युतीमध्ये सडली आहेत. पण आता पुढे जायचे आहे. नुसत्या कार्यक्रमांसाठी नव्हे तर मराठी माणसांच्या हक्कांसाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे. पुढच्या काळात बाळासाहेबांना, मराठी माणसाला, कुसुमाग्रजांना अभिमान वाटावा अशी शिवसेना घडवायची आहे," असे ते म्हणाले.