शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शेतात शौचाला गेल्यास अपमान होईल - शेतक-याने लावला जाहीर फलक

By admin | Updated: August 18, 2016 12:27 IST

काही गावांतील नागरिक आजही उघडयावर शौचास जातात, त्याला कंटाळून एका शेतक-याने शेतासमोरच 'शौचाला पुढे जावू नये अपमान होईल' असा फलक लावला.

ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १८ -   स्वच्छ भारत मिशन अंतर्गंत शासनाच्यावतीने शौचालयाबाबत जनजागृती करुन स्वच्छतेचे महत्व पटवून दिले जात  असतानाही काही गावांतील नागरिक आजही उघडयावर शौचास जात आहे. रिसोड तालुक्यातील हराळ येथील एका शेतक-याने तर चक्क कंटाळून शेतासमोर ‘ शौचाला पुढे जावू नये अपमान होईल’ असे फलकच लावून दिले आहे. या फलकाची परिसरात चांगलीच चर्चा होत आहे.
जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रमाव्दारे एकीकडे जिल्हयात उघडयावर शौचास बसू नये याकरीता उपाय योजना, जनजागृती पर्यायी दंड सुध्दा आकारण्यात येत आहे. एवढे करुन सुध्दा काही गावातील नागरिक याला बगल देत आपली दिनचर्या उघडयावर उरकत आहेत. रिसोड तालुक्यातील हराळ येथील एका शेतकºयाचे शेत गावानजिक असल्याने अनेकजण त्यांच्या शेताकडे शौचास जातात. वारंवार सांगूनही कोणीच ऐकत नसल्याने अखेर त्या शेतकºयाने चकक एका झाडावर फलक लावून एकप्रकारे अपमान करण्याचा इशाराचं दिला आहे. जिल्हा परिषदेच्यावतिने राबविण्यात येत असलेल्या मोहीमेंतर्गंत या गावाला भेट देवून जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.