शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

शौचालय न वापरल्यास रेशन बंद!

By admin | Updated: June 18, 2017 00:32 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान योजनेस प्रोत्साहन म्हणून शौचालयाचा वापर न करणाऱ्या कुटुंबाला रेशन न देण्याचा निर्णय वळदगाव

लोकमत न्यूज नेटवर्कबेलापूर (जि. अहमदनगर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान योजनेस प्रोत्साहन म्हणून शौचालयाचा वापर न करणाऱ्या कुटुंबाला रेशन न देण्याचा निर्णय वळदगाव (ता. श्रीरामपूर) ग्रामपंचायतीने घेतला आहे. त्याची १ जूनपासून अंमलबजावणी करण्यात आली आहे.गावात एकूण ४३५ खातेदार असून, निकषपात्र कुटुंबाना शासनाचे प्रत्येकी १२ हजार रुपये अनुदान दिले आहे. त्यामुळे गाव १०० टक्के हागणदारीमुक्त झाले असून, केंद्रीय विशेष समितीने गावाला भेट देऊन पाहणी केली. लवकरच गावाची ‘हागणदारीमुक्त गाव’ म्हणून घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती सरपंच बाबासाहेब शेटे यांनी दिली. सर्व नागरिकांनी शौचालयाचा १०० टक्के वापर करणे अपेक्षित आहे. टाळाटाळ करणाऱ्या कुटुंबाना रेशन न देण्याचा ठराव ग्रामसभेने केला असून, त्याची अंमलबजावणी १ जूनपासून सुरू झाली आहे. या ठरावाची प्रत रेशन दुकानदारांना देण्यात आली आहे.