शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आरक्षण रद्द केल्यास दुप्पट किंमत मोजा

By admin | Updated: November 7, 2015 10:16 IST

: रेल्वेचे तिकीट आरक्षण रद्द केल्यास प्रवाशांच्या खिशाला आता दुपटीने कात्री लागणार आहे. रेल्वे मंत्रालयातर्फे हा निर्णय घेण्यात आला असून, नव्या नियमाची अंमलबजावणी १२ नोव्हेंबरपासून करण्यात

मुंबई : रेल्वेचे तिकीट आरक्षण रद्द केल्यास प्रवाशांच्या खिशाला आता दुपटीने कात्री लागणार आहे. रेल्वे मंत्रालयातर्फे हा निर्णय घेण्यात आला असून, नव्या नियमाची अंमलबजावणी १२ नोव्हेंबरपासून करण्यात येणार आहेनव्या नियमानुसार प्रवासाच्या चार तास आधीच्या कालावधीत तिकिट रद्द केल्यास परतावा मिळणार नाही. प्रवासाच्या आधी १२ ते ४ तास या कालावधीत प्रवाशांना तिकिटाच्या ५0 टक्के रकमेला मुकावे लागणार आहे. प्रवासाच्या आधी ४८ ते १२ तास कालावधीत आरक्षण रद्द करायचे असल्यास प्रत्येक प्रवाशाच्या तिकीट शुल्कातून २५ टक्के रक्कम कापली जाणार आहे.दर्जाकपात रक्कमवातानुकूलित फर्स्ट क्लास२४०वातानुकूलित टू टायर२००वातानुकूलित थ्री टायर/एसी चेअर कार१८०स्लीपर क्लास१२०सेकंड क्लास ६०आकडे रुपयांमध्ये