शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

गरज भासल्यास धर्मनिरपेक्ष पक्षांना सोबत घेणार

By admin | Updated: October 13, 2014 13:30 IST

राज्यात काँग्रेसला चांगले वातावरण असून निकालानंतर गरज भासल्यास धर्मनिरक्षपेक्ष पक्षांना सोबत घेण्यात येईल, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.

 अहमदनगर : लोकसभा निवडणुकीचा ट्रेंड विधानसभा निवडणुकीत नाही. आता निश्‍चित वेगळी परिस्थिती असून राष्ट्रवादीसोबत असणारी आघाडी फुटल्याचा फायदा काँग्रेसला होणार आहे. राज्यात काँग्रेसला चांगले वातावरण असून निकालानंतर गरज भासल्यास धर्मनिरक्षपेक्ष पक्षांना सोबत घेण्यात येईल, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली. नगर येथे पत्रकार परिषदेत थोरात बोलत होते. अल्पसंख्याक, मागसवर्गीय, दलित आणि शेतकरी हे पक्षाचे पाठबळ असल्याने काँग्रेसला अडचण नाही. काँग्रेसच्या उमेदवारांच्या लढती या मतदारसंघनिहाय परिस्थितीनुसार लढविल्या जात आहेत. आघाडी असताना ज्यांच्यावर विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. सभागृहाचे काम बंद पाडले. त्यांना आज पक्षात घेवून त्यांनी उमेदवार्‍या दिल्या असल्याची टीका त्यांनी भाजपाचे नाव न घेता केली.जिल्ह्यात स्टार प्रचारकांची उणीव भासली या प्रश्नांवर बोलतांना थोरात यांनी राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना गल्लीत येण्यास र्मयादा पडतात. तशी अपेक्षाही चुकीची आहे. पूर्वी आचारसंहितेचा कालावधी दीड महिन्यांपेक्षा अधिक असायचा, आता ३६ दिवसांत पूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे. यामुळे वेळेची र्मयादा पडते.

जिल्ह्यात काँग्रेस पक्षाकडे तीन जागा असून त्या जागा या निवडणुकीत कायम राहणार असून त्यात वाढ होईल, असा विश्‍वास थोरात यांनी व्यक्त केला. तसेच राष्ट्रवादीवरील भ्रष्टाचाराचे आरोप सिध्द झालेले नसल्याने त्यावर भाष्य करणे चुकीचे ठरेल, असे ते म्हणाले.