शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्तांना मदत जाहीर

By admin | Updated: February 12, 2016 01:05 IST

एप्रिल, मे आणि जून २०१५मध्ये राज्यात झालेला अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या शेती, फळपिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून मदतीची घोषणा आज राज्य

मुंबई : एप्रिल, मे आणि जून २०१५मध्ये राज्यात झालेला अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या शेती, फळपिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून मदतीची घोषणा आज राज्य सरकारने केली. शासनाने कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्टर, ओलिताखालील पिकांसाठी १३ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर तर बहुवार्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टर अशी मदत जाहीर केली आहे. ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)शासनाकडून मिळालेल्या मदतीतून बँका आपल्या कर्जाची वा त्यावरील व्याजाची वसुली करतात, अशा तक्रारी येतात. या पार्श्वभूमीवर, आज जाहीर झालेल्या मदतीतून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये, असे स्पष्ट आदेश महसूल विभागाने दिले आहेत.जिल्हाधिकाऱ्यांच्या वित्तीय अधिकारात वाढदुष्काळग्रस्त उस्मानाबाद, बीड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजनेकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या वित्तीय अधिकाराची मर्यादा १० लाख रुपयांवरून २० लाख रुपयांपर्यंत तर २० लाख रुपयांहून अधिकचे वित्तीय अधिकार विभागीय आयुक्त यांना देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. ३७३ कोटींपैकी ४६ कोटी मंजूर - सावंतमुंबई : २०१४च्या नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ५ लाख शेतकऱ्यांनी सावकारांकडून घेतलेल्या ३७३ कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. मात्र, सव्वा वर्षानंतर सावकारी कर्जमाफीसाठी फक्त ४६ कोटी रुपये मंजूर झाले असून, लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या केवळ ३१ हजार ३५७वर आल्याचे सांगून सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालविली असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत सशिवाय, ५ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याची घोषणा झाली, पण प्रस्ताव तयार करताना ही योजना केवळ मराठवाडा व विदर्भापुरती मर्यादित केली, असे ते म्हणाले.दुष्काळग्रस्तांचा विसर - धनंजय मुंडेमुंबई - ‘मेक इन इंडिया’ व ‘मेक इन महाराष्ट्र’ मध्ये व्यस्त असलेल्या सरकारला राज्यातील दुष्काळाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. मेक इन इंडियासाठी महाराष्ट्रात येणाऱ्या पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांनी दुसरी बाजू असलेला ‘फार्मर्स डेथ इन महाराष्ट्र’ दाखवावा, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे.