शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
4
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
5
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
6
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
7
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
8
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
9
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
10
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
11
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
12
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
13
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
14
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
15
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
16
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
17
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
18
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
19
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
20
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...

चिंचेची झाडे तोडल्याने शेकडो बगळ्यांचा मृत्यू

By admin | Updated: August 3, 2015 00:46 IST

बल्लारपूर तालुक्यातील दहेली येथे पाखरांचा अधिवास असलेली चिंचेची नऊ झाडे तोडण्यात आल्याने शेकडो बगळे मृत्युमुखी पडले, तर बेघर झालेल्या

चंद्रपूर : बल्लारपूर तालुक्यातील दहेली येथे पाखरांचा अधिवास असलेली चिंचेची नऊ झाडे तोडण्यात आल्याने शेकडो बगळे मृत्युमुखी पडले, तर बेघर झालेल्या बगळ्यांच्या तेवढ्याच पिल्लांना वन विभाग आणि ईको-प्रोच्या कार्यकर्त्यांनी मुक्त केले आहे.गावकऱ्यांना बगळ्यांच्या विष्ठेच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो म्हणून दहेली ग्रामपंचायतीने गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर गावातील चिंचेची झाडे तोडली. मात्र त्यासाठी वन विभागाची पूर्वपरवानगी न घेतल्याने आता दहेली ग्रामपंचायत वन कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. झाडे तोडल्याने बेघर झालेल्या बगळ्यांच्या शेकडो पिल्लांची जमिनीवर इकडे तिकडे केविलवाणी भटकंती सुरू होती. शनिवारी सकाळी बल्लारपूरचे वनपरीक्षेत्र अधिकारी वडेट्टीवार यांच्यासह वन कर्मचारी व ईको-प्रोच्या कार्यकर्त्यांनी गावात जाऊन झाडे तोडण्याचे काम बंद पाडले. (प्रतिनिधी)