शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

चिंचेची झाडे तोडल्याने शेकडो बगळ्यांचा मृत्यू

By admin | Updated: August 3, 2015 00:46 IST

बल्लारपूर तालुक्यातील दहेली येथे पाखरांचा अधिवास असलेली चिंचेची नऊ झाडे तोडण्यात आल्याने शेकडो बगळे मृत्युमुखी पडले, तर बेघर झालेल्या

चंद्रपूर : बल्लारपूर तालुक्यातील दहेली येथे पाखरांचा अधिवास असलेली चिंचेची नऊ झाडे तोडण्यात आल्याने शेकडो बगळे मृत्युमुखी पडले, तर बेघर झालेल्या बगळ्यांच्या तेवढ्याच पिल्लांना वन विभाग आणि ईको-प्रोच्या कार्यकर्त्यांनी मुक्त केले आहे.गावकऱ्यांना बगळ्यांच्या विष्ठेच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो म्हणून दहेली ग्रामपंचायतीने गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर गावातील चिंचेची झाडे तोडली. मात्र त्यासाठी वन विभागाची पूर्वपरवानगी न घेतल्याने आता दहेली ग्रामपंचायत वन कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. झाडे तोडल्याने बेघर झालेल्या बगळ्यांच्या शेकडो पिल्लांची जमिनीवर इकडे तिकडे केविलवाणी भटकंती सुरू होती. शनिवारी सकाळी बल्लारपूरचे वनपरीक्षेत्र अधिकारी वडेट्टीवार यांच्यासह वन कर्मचारी व ईको-प्रोच्या कार्यकर्त्यांनी गावात जाऊन झाडे तोडण्याचे काम बंद पाडले. (प्रतिनिधी)