शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!

By अविनाश साबापुरे | Updated: May 28, 2024 05:51 IST

दहा वर्षांत या मुलींच्या शिक्षणाचे काय झाले? कारणे शोधण्याचे शिक्षण व्यवस्थेपुढे आव्हान

अविनाश साबापुरे, लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ: राज्य शिक्षण मंडळाचा  दहावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यंदाही मुलींनीच बाजी मारली, परंतु दहा वर्षांपूर्वी पहिल्या वर्गात दाखल झालेल्या जवळपास दोन लाख मुली यंदा दहावीच्या परीक्षेपर्यंत पोहोचूच शकलेल्या नाहीत. दहा वर्षांत त्यांच्या शिक्षणाचे काय झाले, याची कारणमीमांसा करण्याचे आव्हान आहे.

बोलकी आकडेवारी

  • ९,५४,२६० : २०१४ मध्ये पहिल्या वर्गातील मुली
  • ७,७४,०८६ : २०२४ मध्ये दहावीला बसलेल्या
  • ७,२८,०५९ : राज्य मंडळाची परीक्षा देणाऱ्या
  • ४६,०२७ : सीबीएसईची परीक्षा देणाऱ्या
  • १,८०,१७४ : दहावीपूर्वी  मुली गळाल्या

दहावीचाही निकाल वाढला; ९५.८१% विद्यार्थी उत्तीर्ण

पुणे : मार्च-२०२४ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. बारावीप्रमाणे यंदा दहावीचाही निकाल वधारला आहे. राज्याचा निकाल ९५.८१ टक्के लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत १.९८% निकाल वाढला आहे.

विभागनिहाय निकाल

  • कोकण     ९९.०१% 
  • कोल्हापूर     ९७.४५%
  • पुणे      ९६.४४% 
  • मुंबई     ९५.८३% 
  • अमरावती     ९५.५८% 
  • नाशिक         ९५.२८% 
  • लातूर     ९५.२७% 
  • छ. संभाजीनगर     ९५.१९% 
  • नागपूर      ९४.७३% 
टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालexamपरीक्षा