शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

असहिष्णुतेमुळे ‘स्टार्टअप’ कसे होणार?

By admin | Updated: January 17, 2016 04:01 IST

सहिष्णुता आणि ‘स्टार्टअप इंडिया’ अभियान या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत. एकीकडे देशात असहिष्णुता वाढत असताना हे अभियान चालू शकत नाही. त्यासाठी समाजातील

मुंबई : सहिष्णुता आणि ‘स्टार्टअप इंडिया’ अभियान या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत. एकीकडे देशात असहिष्णुता वाढत असताना हे अभियान चालू शकत नाही. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेण्याची गरज आहे, अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या ‘स्टार्टअप’ योजनेची खिल्ली उडविली.मुंबई दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी राहुल गांधींनी शनिवारी विलेपार्ले येथील नरसी मोनजी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडिज् महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सुमारे पाऊण तासाच्या संवादात त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मोकळेपणे उत्तरे देताना प्रलंबित सेवा आणि वस्तू कर (जीएसटी) विधेयक, केंद्र सरकारची कार्यपद्धती आणि काँग्रेसची धोरणे याबाबत सविस्तर विवेचन केले. कृषी क्षेत्राबाबत केंद्र सरकार आपले ‘व्हिजन’ हरवून बसल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. कृषी, उद्योग आणि ‘स्टार्टअप इंडिया’ या सर्वांचा एकत्र विचार होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)