शहरं
Join us  
Trending Stories
1
काळजी घ्या! देशात कोरोनाचे रुग्ण ३ हजारांवर, कर्नाटक, महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढली
2
थायलंडच्या या सुंदरीने जिंकली ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा; नंदिनी गुप्ता टॉप 8 मधून बाहेर पडली
3
Pune Car Accident : अनाचक चालकाचे नियंत्रण सुटले, समोर असलेल्या चहाच्या टपरीवर कार घुसली; अपघाताचा व्हिडीओ आला समोर
4
Pune Car Accident : 'चहा घ्यायला थांबलाे अन् पाय गमावून बसलाे'! तरुणाने सांगितली आपबीती
5
Pune Car Accident : पुण्यात कारने १२ जणांना उडवले, अपघातामधील जखमींची यादी आली समोर
6
Pune Car Accident : पुण्यातील कार अपघातातील चालकाची मोठी चूक; धक्कादायक माहिती आली समोर
7
MI ला नशिबाची एवढी साथ कशी मिळते? २०१८ च्या हंगामात तर... नेमकं काय म्हणाला आर. अश्विन?
8
Pune Accident: टपरीवर चहा पिणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटना
9
शासकीय नोकरी करणाऱ्या लाडक्या बहिणी सरकारच्या रडारवर; बावनकुळेंनी दिला कारवाईचा इशारा
10
टीम इंडियाकडून खेळणाऱ्या या गड्याला कोहलीची आयकॉनिक १८ क्रमांकाची जर्सी कशी काय मिळाली?
11
'नेपाळी तिथे जाऊ शकतात, भारत तुम्हाला जामीनही देणार नाही'; चीनने नागरिकांना इशारा का दिला?
12
सायरन वाजला, स्ट्रेचरवर लोकांना आरोग्य कर्मचारी घेऊन जाऊ लागले; पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या राज्यांमध्ये मॉक ड्रिल
13
तिघांची एकत्र चौकशी करायची आहे; निलेशसहीत सासरा, दीर यांनाही ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
14
साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी रुग्ण संख्या तीनवर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
15
'आम्ही त्यांना बोलावले नाही, शाहिद आफ्रिदी अन् उमर गुल स्वतःहून आले'; आयोजकांनी मागितली माफी
16
IPL 2025 Orange Cap Race : जे विराटला जमणार नाही ते सूर्याला सहज शक्य होईल, पण...
17
मामाच्या नावाने हगवणेंनी स्वतःचे खिसे भरले; कस्पटेंकडून रुखवतासाठी १ लाखांचा चेक अन् ५० हजार घेतले
18
Shubman Gill: हार्दिकसोबत मतभेद झाल्याच्या चर्चांवर गिलने सोडले मौन; इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले...
19
IPL Qualifier 2: आतापर्यंत फक्त ४ फलंदाजांनी साधलाय 'शतकी' डाव!
20
बापरे! मॅरेज ब्युरो चालवणाऱ्या महिलेने क्लाएंटसोबत लावलं स्वत:च्या नवऱ्याचं लग्न, घेतले ७ लाख

असहिष्णुतेमुळे ‘स्टार्टअप’ कसे होणार?

By admin | Updated: January 17, 2016 04:01 IST

सहिष्णुता आणि ‘स्टार्टअप इंडिया’ अभियान या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत. एकीकडे देशात असहिष्णुता वाढत असताना हे अभियान चालू शकत नाही. त्यासाठी समाजातील

मुंबई : सहिष्णुता आणि ‘स्टार्टअप इंडिया’ अभियान या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत. एकीकडे देशात असहिष्णुता वाढत असताना हे अभियान चालू शकत नाही. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेण्याची गरज आहे, अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या ‘स्टार्टअप’ योजनेची खिल्ली उडविली.मुंबई दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी राहुल गांधींनी शनिवारी विलेपार्ले येथील नरसी मोनजी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडिज् महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सुमारे पाऊण तासाच्या संवादात त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मोकळेपणे उत्तरे देताना प्रलंबित सेवा आणि वस्तू कर (जीएसटी) विधेयक, केंद्र सरकारची कार्यपद्धती आणि काँग्रेसची धोरणे याबाबत सविस्तर विवेचन केले. कृषी क्षेत्राबाबत केंद्र सरकार आपले ‘व्हिजन’ हरवून बसल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. कृषी, उद्योग आणि ‘स्टार्टअप इंडिया’ या सर्वांचा एकत्र विचार होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)