शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

असहिष्णुतेमुळे ‘स्टार्टअप’ कसे होणार?

By admin | Updated: January 17, 2016 04:01 IST

सहिष्णुता आणि ‘स्टार्टअप इंडिया’ अभियान या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत. एकीकडे देशात असहिष्णुता वाढत असताना हे अभियान चालू शकत नाही. त्यासाठी समाजातील

मुंबई : सहिष्णुता आणि ‘स्टार्टअप इंडिया’ अभियान या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत. एकीकडे देशात असहिष्णुता वाढत असताना हे अभियान चालू शकत नाही. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेण्याची गरज आहे, अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या ‘स्टार्टअप’ योजनेची खिल्ली उडविली.मुंबई दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी राहुल गांधींनी शनिवारी विलेपार्ले येथील नरसी मोनजी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडिज् महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सुमारे पाऊण तासाच्या संवादात त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मोकळेपणे उत्तरे देताना प्रलंबित सेवा आणि वस्तू कर (जीएसटी) विधेयक, केंद्र सरकारची कार्यपद्धती आणि काँग्रेसची धोरणे याबाबत सविस्तर विवेचन केले. कृषी क्षेत्राबाबत केंद्र सरकार आपले ‘व्हिजन’ हरवून बसल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. कृषी, उद्योग आणि ‘स्टार्टअप इंडिया’ या सर्वांचा एकत्र विचार होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)