शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

शिवस्मारकासाठी निधी कसा उभारणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2017 06:23 IST

राज्यावर कर्जाचा मोठा बोजा असताना अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी ३६०० कोटी रुपयांचा निधी कसा उभा करणार?

मुंबई : राज्यावर कर्जाचा मोठा बोजा असताना अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी ३६०० कोटी रुपयांचा निधी कसा उभा करणार? हे तपशीलवार स्पष्ट करण्याचे निर्देश गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.स्मारकाला विरोध करणारी याचिका चार्टर्ड अकाउंटंट मोहन भिडे यांनी दाखल केली आहे. याऐवजी राज्य सरकारने नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, असे भिडे यांनी या याचिकेत म्हटले आहे. याचिकेतील प्रत्येक मुद्द्यावर सरकारने भूमिका स्पष्ट करावी. तीन आठवड्यांत उत्तर द्यावे, असे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले. अशा प्रकारचे स्मारक बांधण्यात लोकांचा रस नाही. सरकारने चांगल्या सुविधा पुरवाव्यात व सामान्यांचे राहणीमान सुधारावे, हीच सामान्यांची अपेक्षा आहे. सरकारला स्मारक बांधावेसे वाटत असेल तर त्यांनी आधी शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड-किल्ल्यांचे जतन करावे, असे याचिकेत म्हटले आहे. स्वातंत्र्यानंतर एकाही राज्य सरकारने स्वत:चा निधी खर्च करून स्मारके बांधली नाहीत. जी काही मोठी स्मारके आहेत, ती देणग्यांमधून उभारली आहेत, असे भिडे यांचे वकील केतन पारेख यांनी न्यायालयाला सांगितले. (प्रतिनिधी)>आधी समस्यांचे निवारण कराया स्मारकाच्या केवळ उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी ७७ कोटी रुपये खर्च करण्यात आले. राज्य सरकारवर कर्जाचा बोजा असताना हा सर्व घाट घालण्यात आला आहे.राज्यात आरोग्य, शिक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक समस्या आहेत. त्यातच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्नही आहे. त्यामुळे सरकारने आधी या समस्यांचे निवारण करावे, असे भिडे यांचे वकील केतन पारेख यांनी न्यायालयाला सांगितले.