शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

ब्राह्मणांचे कर्तृत्व किती दिवस झाकणार?

By admin | Updated: March 21, 2015 00:22 IST

‘आम्ही सारे ब्राह्मण’ या पाक्षिकाच्या चवथ्या वर्धापनानिमित्त निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांचा ब्राह्मण भूषण पुरस्काराने पुरंदरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.

पुणे : ब्राह्मणांनी ़इतिहासात गाजविलेले कर्तृत्व किती दिवस झाकून ठेवले जाणार आहे, असा प्रश्न उपस्थित करतानाच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बुद्धी आणि प्रतिभा असलेल्या ब्राह्मणांनी प्रचंड महत्त्वाकांक्षी असले पाहिजे, अशी अपेक्षा आज येथे व्यक्त केली. ‘आम्ही सारे ब्राह्मण’ या पाक्षिकाच्या चवथ्या वर्धापनानिमित्त निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांचा ब्राह्मण भूषण पुरस्काराने पुरंदरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. ‘आम्ही सारे ब्राह्मण’चे संपादक गोविंद हर्डिकर, कार्यकारी संपादक भालचंद्र कुलकर्णी, उद्योजक श्रद्धा वर्दै व्यासपीठावर होते. समाजासाठी योगदान देणाऱ्या दिलीप अलोणी, अशोक बेंबळीकर, प्रथमेश दाते, अनिल गोरे, विनय दाते तसेच उदय बापट व विश्राम कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.कारकुनीपेक्षा उद्योग, कला, साहित्य अशा क्षेत्रात क र्तृत्व गाजवा, असे आवाहन करून पुरंदरे म्हणाले की आपल्या महत्त्वाकांक्षा थिट्या आहेत. आपण आपल्याविषयी गैरसमज बाळगले आहेत. अंधार दूर करण्याची फक्त प्रार्थना करून उपयोगाचे नाही. इतिहासात गाजविलेल्या कर्तृत्वाचा आविष्कार नव्या पिढीला दाखवा. (प्रतिनिधी)भारतीय असणे ही खूप मोठी भावना !४कारगील युध्दाच्या वेळी साऱ्या देशातून रोख, वस्तूंच्या रूपात मदत येत होती. गोरखपूर येथे असताना एका रेल्वे स्टेशनवर एका भिकाऱ्याने माझ्याकडे अडीच हजार रुपये दिले. तिथल्या साऱ्या भिकाऱ्यांनी पैसे एकत्र जमवून सैन्यासाठी, देशासाठी मदत केली ... हा किस्सा सांगताना भूषण गोखले यांच्या भावना अनावर झाल्या. इतिहास आणि भुगोलाची सांगड असते. भुगोलामुळे युध्दे होतात. जम्मू काश्मिरचा मोठा भाग आज पाकिस्तानने बळकाविलेला आहे ही अतिशय वाईट घटना आहे. पासष्टच्या युध्दात मात्र आपण काश्मिरमध्ये घुसलेल्यांना यशस्वी होऊ दिले नाही. आपल्या देशात चांगले काय आहे हे आपण पाहत नाही.- भूषण गोखले