शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
6
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
7
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
8
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
9
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
10
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
11
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
12
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
13
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
14
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
15
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
16
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
17
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
18
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
19
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
20
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...

पदवीधर डॉक्टरांशिवाय रुग्णालये

By admin | Updated: February 9, 2015 05:46 IST

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात व ग्रामीण भागांत बरीच रुग्णालये मान्यताप्राप्त पदवीधर डॉक्टरांशिवाय चालत असल्याने रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण झाला

पंढरीनाथ कुंभार, भिवंडीभिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात व ग्रामीण भागांत बरीच रुग्णालये मान्यताप्राप्त पदवीधर डॉक्टरांशिवाय चालत असल्याने रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याबाबत आरोग्य सेवा मुंबई व शासनाच्या आरोग्य विभागाकडून शहर व ग्रामीण रुग्णालयांची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. भिवंडी शहर व ग्रामीण भागांत मोठ्या संख्येने कामगारवर्गाचे वास्तव्य आहे. भिवंडी महानगरपालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाच्या उदासीनतेचे दुष्परिणाम रहिवाशांना सोसावे लागतात. एक खासदार, दोन आमदार व ९० नगरसेवक असताना महापालिकेचे स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय शासनाकडे सोपवून स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात सर्व राजकीय पुढाऱ्यांनी धन्यता मानली आहे. मात्र, मनपास ग्रामीण आरोग्य सेवेप्रमाणे नागरी आरोग्य केंद्र शहरात सुरू करता आले नाही. या स्थितीचा गैरफायदा घेत शहरात मोठमोठी रुग्णालये उभी राहिली आहेत. मात्र, बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये एमबीबीएस, एमडी, सर्जन असे डॉक्टर नसून होमिओपथी, आयुर्वेदिक व इलेक्ट्रोपथी डॉक्टर बिनधास्तपणे अ‍ॅलिओपथीचे उपचार करत आहेत. उपचार करताना रुग्णाची प्रकृती हाताबाहेर गेली की, असे डॉक्टर रुग्णास मुंबईस नेण्याचा सल्ला देतात. योग्य वेळी आवश्यक उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावतो,अशा घटना बऱ्याचवेळा घडतात. मात्र, बहुसंख्य कामगार व रहिवासी परप्रांतीय असल्याने अशा घटनांना वाचा फुटत नाही. काही वेळा रुग्णाच्या नातेवाइकांवर दबाव आणून अशी प्रकरणे परस्पर निकाली काढली जातात.महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत गेल्या दोन वर्षांपासून शहरातील रुग्णालये, खाजगी दवाखाने व रक्त, लघवी तपासणी प्रयोगशाळेची नोंदणी पूर्ण झालेली नाही. आरोग्य विभागाच्या या दुर्लक्षामुळे रहिवाशांच्या जीवास धोका आहे. महापालिकेकडून सध्या बीजीपी दवाखाना या एकमेव ठिकाणी उपचार केले जातात. पालिकेच्या इतर १४ केंद्रांत बा'रुग्ण विभाग सुरू नसल्याने खासगी दवाखान्यांत जावे लागते.