शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

गृहराज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - धनंजय मुंडे

By admin | Updated: February 13, 2015 02:16 IST

गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्णात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा खून होतो़ ज्या राज्यात पोलीस सुरक्षित नाहीत तेथे सर्वसामान्यांचे रक्षण कोण करणार

पाथर्डी (जि.अहमदनगर) : गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्णात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचा-यांचा खून होतो़ ज्या राज्यात पोलीस सुरक्षित नाहीत तेथे सर्वसामान्यांचे रक्षण कोण करणार, असा प्रश्न विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी केला़ तसेच ज्या टोळीने पोलीस कर्मचाऱ्याचा खून केला, त्या टोळीचा म्होरक्या भाजपाचा जिल्हा परिषदेचा सदस्य आहे़ त्याला जेरबंद केल्यास सर्व आरोपी मिळतील. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारुन गृहराज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मुंडे यांनी केली.शहीद दीपक कोलते याच्या माळीबाभुळगाव या गावी गुरुवारी सकाळी मुंडे यांनी भेट देऊन कोलते कुटुंबीयांचे सांत्वन केले़ त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुंडे म्हणाले, पोलीस खून प्रकरणात कोण आरोपी आहेत, हे माहिती आहे़ परंतु त्यांच्यावर सत्ताधारी पक्षाचा दबाव आहे. या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी, यासाठी मी महासंचालकांची भेट घेणार आहे़ आतापर्यत कोलते कुटुंबीयांना सरकारने दोन लाख रुपये मदत देणे क्रमप्राप्त होते़ तसेच त्यांच्या पत्नीला शासकीय सेवेत तात्काळ सामावून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली़ गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी या कडे लक्ष दिले पाहिजे़ (प्रतिनिधी)