शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

गृह राज्यमंत्र्यांनी मालमत्ता दडवली!

By admin | Updated: July 13, 2015 01:22 IST

गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मालमत्ता दडवून निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचा आरोप प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

मुंबई : गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मालमत्ता दडवून निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचा आरोप प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. आरोपाच्या पुष्टयर्थ सावंत यांनी काही कागदपत्रेही पत्रकार परिषदेत सादर केली.सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, विधान परिषदेचे आमदार होण्यापूर्वी डॉ. पाटील यांनी 2000 मध्ये आपला मुलगा शर्व यांच्या नावाने अकोला येथे सुमारे 5,300 वर्ग मीटर आकाराचा भूखंड खरेदी केला. परंतु मुलाच्या नावामागे वडिल म्हणून स्वत:चे नाव लिहिण्याऐवजी अण्णासाहेब पवित्रकार हे नाव लिहिले. मात्र, उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मुलाच्या नावे कोणतीही मालमत्ता नसल्याचे सांगितले. 2013 मध्ये त्यांनी मुलाच्या नावे असलेला हा भूखंड विक्र ीस काढला. मुलगा अल्पवयीन असल्याने त्यांना त्यासंदर्भात न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करावे लागले. त्यावेळी त्यांनी डॉ. रणजित पाटील आणि अण्णासाहेब पवित्रकार ही एकच व्यक्ती असल्याचे आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले. या प्रकरणामध्ये त्यांनी मुलाच्या नावावरील मालमत्ता दडवून निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचे स्पष्ट होते, असेही सावंत म्हणाले.