शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
3
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
4
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
5
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
6
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
7
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
8
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
9
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
10
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
11
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
12
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
13
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
14
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
15
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
16
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
17
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
18
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
19
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

हिवरेबाजारला ग्रामीण पर्यटन केंद्र

By admin | Updated: May 30, 2016 04:40 IST

शास्रशुद्ध माहिती देणाऱ्या राज्यातील पहिल्या ग्रामीण पर्यटन केंद्राचे १ जून रोजी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे़

अहमदनगर : केंद्र व राज्य सरकारच्या पर्यटन विकास योजनेतून आदर्शगाव हिवरेबाजार येथे उभारण्यात आलेल्या आणि शास्रशुद्ध माहिती देणाऱ्या राज्यातील पहिल्या ग्रामीण पर्यटन केंद्राचे १ जून रोजी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे़ या केंद्रात हिवरेबाजार येथे गेल्या तीन दशकात केलेल्या उपक्रमांची व नावीन्यपूर्ण कामांची माहिती विविध भाषेत पर्यटकांना मिळणार आहे. यात स्लाईड शो व संवाद केंद्राचाही समावेश आहे.हिवरेबाजारने सुरुवातीपासून गावात लोकसहभागातून कशा पद्धतीने कायापालट करून दुष्काळावर मात केली आहे, येथील पाण्याचा ताळेबंद तसेच जलसंधारणचे महत्वाकांक्षी काम, श्रमदानातून केलेली कामे आदींबाबत माहिती घेण्यासाठी देशभरातून हजारो अभ्यासक व पर्यटक हिवरेबाजारला भेट देत असतात. केंद्र व राज्य सरकारने येथे ग्रामीण पर्यटन केंद्र सुरु केले आहे. (तालुका प्रतिनिधी)>नाश्ता अन् दुपारचे जेवण राजभवनातच जिल्ह्यातील ‘जलयुक्त’ची कामे करणाऱ्या २७९ गावांतील सरपंचांना १ जून रोजी हिवरेबाजार येथे दुष्काळस्थितीवर चर्चासत्रासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. राज्यात दुष्काळ असल्याने या दौऱ्यात राज्यपाल सकाळचा नाश्ता राजभवनात घेणार असून हिवरेबाजारची भेट संपल्यानतर दुपारच्या जेवणासाठी परत राजभवन येथे जाणार आहेत.