शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

औषधांअभावी एचआयव्ही रुग्णांचा जीव धोक्यात! ई- टेंडरिंगमध्ये रखडली औषध खरेदी प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 03:15 IST

थर्ड लाईन औषधांसाठी एआरटीचे सहा केंद्रे

प्रवीण खेतेअकोला : देशभरात एचआयव्हीच्या थर्ड लाईन औषधांचा तुटवडा असून, त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रासह तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील रुग्णांना बसत आहे. राज्यात थर्ड लाईन औषधांसाठी एआरटीची केवळ सहा केंद्रे असून, येथे रुग्णांना सात ते आठ गोळ््याच दिल्या जात आहेत. नॅशनल एड्स कंट्रोल आॅर्गनाईझेशनने (नॅको) एचआयव्हीचे औषध जिल्हास्तरावरच खरेदीचे निर्देश दिले आहेत. मात्र, ई-टेंडरींगची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे दीड महिन्यांपासून राज्यात एचआयव्हीच्या थर्ड लाईन औषधांचा तुटवडा आहे.

एचआयव्ही रुग्णांसाठी राज्यभरात ‘अ‍ॅन्टी रिट्रोव्हायरल थेरपी’ (एआरटी) केंद्र सेवा देत आहेत. या ठिकाणी एचआयव्हीच्या रुग्णांना गरजेनुसार फस्ट , सेकंड आणि थर्ड लाईन औषधे दिली जातात. परंतु, वर्षभरापासून औषधांचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांना दोन महिन्यांऐवजी केवळ दहा ते पंधरा दिवसांची औषधे दिली जात आहेत. नॅशनल एड्स कंट्रोल आॅर्गनायझेशनच्या (नॅको) निर्देशानुसार, एआरटी केंद्रांना स्थानिक स्तरावरच औषध खरेदीबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, अकोला येथील एआरटी केंद्रांवरच थर्ड लाईन औषधांचा पुरवठा केला जातो. मात्र, येथील औषध साठा दीड महिना पुरेल एवढाच असल्याची माहिती संंबधित अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.एकाचा झाला मृत्यूऔषधांअभावी तमिळनाडूतील तंबरम (जिल्हा कद्दुलोर) येथील एका रुग्णाचा शनिवारी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती अकोल्यातील विहान संस्थेतर्फे देण्यात आली आहे.

टॅग्स :HIV-AIDSएड्स