शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

राज्यभरात हायअ‍ॅलर्ट

By admin | Updated: July 28, 2015 03:22 IST

पंजाब हल्ल्यानंतर मुंबईसह संपूर्ण राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व प्रमुख महानगरांतील महत्त्वाची, गर्दीच्या ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलेली आहे.

मुंबई : पंजाब हल्ल्यानंतर मुंबईसह संपूर्ण राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व प्रमुख महानगरांतील महत्त्वाची, गर्दीच्या ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलेली आहे. गुप्तचर यंत्रणेकडून सूचना आल्याने हायअ‍ॅलर्ट जारी करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या परिसरातील संशयास्पद वस्तू, व्यक्तीबाबतची माहिती तातडीने नजीकच्या पोलीस यंत्रणेला कळवावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. स्वातंत्र्यदिनावरही दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मक्बूल खान अतिरेकी हल्ला करू शकतो. त्याला पाकिस्तानी सेना आणि आयएसआय या हल्ल्यात मदत करण्याची शक्यता आहे, असा सतर्कतेचा इशारा गुप्तचर यंत्रणेकडून सर्व राज्यांना देण्यात आलेला आहे. (प्रतिनिधी)पोलीस बंदोबस्त वाढविलामुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांना विशेष दक्षता बाळगण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार मुंबईत सिद्धिविनायक मंदिर, गेट वे आॅफ इंडिया, दूतावास, सर्व प्रमुख रेल्वे स्थानके व अन्य प्रमुख ठिकाणी तातडीने अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. १५ आॅगस्टपर्यंत ही सतर्कता कायम असणार आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा सुरू असल्याने त्या ठिकाणी घातपाती कृत्य होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांकडून सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सतर्कता बाळगावी़ परिसरात आढळणाऱ्या संशयास्पद व्यक्ती, वस्तूबाबत तातडीने कळवून पोलिसांना सहकार्य करावे.- संजीव दयाळ, पोलीस महासंचालक