शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

प्रदूषणाचा उच्चांक

By admin | Updated: May 20, 2015 02:49 IST

औद्योगिक विभागातील औरंगाबाद, नवी मुंबई, डोंबिवली आणि चंद्रपूर या चार शहरांनी प्रदूषणाची धोकादायक पातळी ओलांडल्यामुळे या शहरांचा विकास ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

धोक्याची पातळी ओलांडली : औद्योगिक पट्ट्यातील औरंगाबाद, नवी मुंबई, डोंबिवली आणि चंद्रपूरचा समावेशअतुल कुलकर्णी - मुंबईशहरातील जीवनमान अधिक सुखकारक व्हावे, यासाठी ‘स्मार्ट सिटी’ची संकल्पना राबविण्याचा संकल्प केंद्र आणि राज्य सरकारने सोडलेला असतानाच औद्योगिक विभागातील औरंगाबाद, नवी मुंबई, डोंबिवली आणि चंद्रपूर या चार शहरांनी प्रदूषणाची धोकादायक पातळी ओलांडल्यामुळे या शहरांचा विकास ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.केंद्रीय पर्यावरण विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार देभरातील ८८ औद्योगिक क्लस्टर्सचा अभ्यास केला गेला. त्यापैकी ४३ क्लस्टर्स प्रदूषणाच्या बाबतीत अतिसंवेदनशील (क्रिटिकली पोल्युटेड एरिया) म्हणून घोषित केले गेले. त्यात महाराष्ट्रातील वरील चार औद्योगिक विभागांचा समावेश आहे. सर्वंकष प्रदूषण निर्देशांकानुसार (कॉम्प्रेहेन्सिव्ह एन्व्हायरमेंटल पोल्युशन इंडेक्स) चंद्रपूरचे गुण ८० हून अधिक आहेत, तर त्या खालोखाल औरंगाबादचे ७७.४४ एवढे गुण आहेत. नवी मुंबई आणि डोंबिवली शहराचे गुणही ७६ ते ७७ आहेत. पन्नासहून अधिक निर्देशांक असलेली शहरं प्रदूषणाच्या बाबतीत धोकादायक समजली जातात. प्रदूषणाची धोकादायक पातळी ओलांडलेल्या या शहरांना प्रदूषण कमी करण्याबाबत कृती आराखडा देण्यात आलेला होता. दूषित हवा, कचरा प्रकल्प, केमिकल्सची विल्हेवाट लावण्याचे प्रकल्प तत्काळ हाती घेण्याचे बंधन घातले गेले.पाच वर्षांची मुदत संपली तरी प्रदूषण कमी केले नाही. त्यामुळे तेथे विकास योजना राबविताना मर्यादा येणार आहेत. प्रदूषण कमी करण्याबाबत आपण चारही शहरांतील मनपा अधिकाऱ्यांना बजावण्यात आलेले आहे. सुधारणा करण्यास वेळ दिला जात आहे. दिलेल्या मुदतीत ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर संबंधित शहरांच्या विकासावर बंधने येतील.- सीताराम कुंटे, प्रधान सचिव, पर्यावरण विभाग