शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

आश्रमशाळांच्या दुरवस्थेबाबत उच्च न्यायालयाने खडसावले

By admin | Updated: June 13, 2017 01:15 IST

राज्यातील आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीबद्दल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फैलावर घेतले. आवश्यक सुविधांच्या अभावामुळे आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे मृत्यू होत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीबद्दल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फैलावर घेतले. आवश्यक सुविधांच्या अभावामुळे आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे मृत्यू होत आहेत. गेल्या दशकात ७९३ विद्यार्थ्यांचे मृत्यू झाले. त्यामुळे राज्य सरकारला याबाबत योग्य आदेश द्यावेत, यासाठी नाशिकच्या रवींद्र तळपे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. यावरील सुनावणी आर. एम. सावंत व न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे होती. ‘थंड पाण्याने आंघोळ केल्याने, उंदीर- घुशींनी खाल्लेले अन्न मुलांना दिल्याने किंवा सर्प- विंचूदंशाने मुलांचा मृत्यू होत आहे, ही दयनीय अवस्था आहे. ती सुधारायला हवी. आश्रमशाळांसाठीचा प्रशासनाकडे पडून असलेला निधी या सुविधांसाठी खर्च व्हायला हवा,’ असे न्यायालयाने म्हटले. याचिकाकर्त्यांचे वकील उदय वारुंजीकर यांनी टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सचा (टिस) यासंदर्भातील अहवाल सादर केला. ‘अहवालात नमूद केलेल्या आश्रमशाळांतील कमतरता निदर्शनास आणून देण्याचे व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचविण्याचे निर्देश न्यायालयाने अ‍ॅड. वारुंजीकर यांना दिले. आश्रमशाळांच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी गेल्या वर्षी मे महिन्यात राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीबाबतही माहिती देण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले.