शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारवर उच्च न्यायालय संतप्त

By admin | Updated: December 3, 2015 03:41 IST

बीडमध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. मात्र, एक महिला उलटूनही

मुंबई : बीडमध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. मात्र, एक महिला उलटूनही राज्य सरकार माहिती सादर न करू शकल्याने, बुधवारी उच्च न्यायालय संतप्त झाले. राज्य सरकार याबाबत किती गंभीर आहे, हे आम्हाला कळले, अशा शब्दांत सरकारला टोला लगावत उच्च न्यायालयाने औरंगाबाद विभागीय आयुक्तांना माहिती न मिळाल्याबाबत खुलासा करण्याचा आदेश दिला, तसेच जबाबदार अधिकाऱ्याला गुरुवारी न्यायालयासमोर हजर राहण्याचाही आदेश दिला.शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये बीड आघाडीवर असल्याची माहिती एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाने ‘सू-मोटो’ दाखल करून घेतली. या याचिकेवर सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठापुढे होती. गेल्या सुनावणी वेळी खंडपीठाने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची काय स्थिती आहे, याची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र ती माहिती अद्याप मिळाली नसल्याने मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी काही आठवड्यांची मुदत देण्याची विनंती खंडपीठाला केली. त्यावर खंडपीठ संतप्त झाले. आयुक्तांनी खुलासा द्यावाएक महिना उलटूनही सरकारने ही माहिती मिळवली नाही, यावरूनच सरकार किती गंभीर आहे, हे समजते. माहिती का जमा झाली नाही, याचा खुलासा विभागीय आयुक्तांना द्यायला सांगून जबाबदार अधिकाऱ्याला हजर करा, असेही न्यायाधीशांनी सांगितले.