शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

‘दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा’

By admin | Updated: April 19, 2016 03:57 IST

राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने अनेक शेतकरी कुटुंबांसह मुंबईत दाखल होऊ लागले आहेत. या शेतकऱ्यांच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याचा प्रश्न सोडविण्याची एकमुखी मागणी पालिकेच्या महासभेत आज

मुंबई : राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने अनेक शेतकरी कुटुंबांसह मुंबईत दाखल होऊ लागले आहेत. या शेतकऱ्यांच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याचा प्रश्न सोडविण्याची एकमुखी मागणी पालिकेच्या महासभेत आज करण्यात आली़ त्यानुसार मोकळे भूखंड, शाळा व वॉर्डस्तरावरील निवारा केंद्रामध्ये राहण्याची व अन्न, पाण्याची सोय, दुष्काळग्रस्त गाव दत्तक घेण्याचे निर्देश महापौर स्नेहल आंबेकर यांनी प्रशासनाला या वेळी दिले़महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे़ अशा वेळी अन्न, वस्त्र, निवाऱ्याचा प्रश्न सोडविणाऱ्या मुंबईकडे हा शेतकरी आशेने बघत आहे़ शेतकरी कुटुंबांसह रोजगार मिळवण्यासाठी मुंबईत येत आहेत़ अनेक संस्था आपल्यापरीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करीत आहेत़ अशा वेळी मुंबईची पालक संस्था असलेल्या महापालिकेनेही पुढाकार घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी निवेदनाद्वारे केली़ दुष्काळग्रस्त गाव दत्तक घेण्याची मागणीही पुढे आली़ तर काहींनी शाळांची जागा, मोकळे भूखंड या शेतकऱ्यांना निवाऱ्यासाठी देण्याची सूचना केली़ (प्रतिनिधी)