शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

जोरदार पावसाचे राज्यात ५ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:56 IST

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही धुवाधार पाऊस सुरू आहे. राज्यातही पुणे, कोल्हापूर, सातारा, गोंदियासह काही ठिकाणी पाऊस सुरू होता.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही धुवाधार पाऊस सुरू आहे. राज्यातही पुणे, कोल्हापूर, सातारा, गोंदियासह काही ठिकाणी पाऊस सुरू होता. मंगळवारी कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस तसेच १९ व २० जुलैला संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान शास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दुपारपर्यंत पावसाने विश्रांती घेतली, पण त्यानंतर दमदार पाऊस सुरू राहिला. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून कोयना धरणातील पाणीसाठ्यात तीन टीएमसीने वाढ झाली. महाबळेश्वर, कोयना, पाटण तालुक्यात पाऊस कायम आहे.रत्नागिरीत बावनदीत बुडून एकाचा मृत्यूरत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील बावनदीत बुडून रमेश लक्ष्मण गुरव (५०) यांचा मृत्यू झाला.गोंदियात पुरात मायलेक वाहून गेलेगोंदिया जिल्ह्यातील वाघनदी काठावरील सावंगी (ढिवरटोला) येथे दुर्गा खनोज भगत (३०) व जितू (६ महिने) या मायलेकांचा पुरात वाहून मृत्यू झाला. वाघनदी ओलांडत असताना ही दुर्घटना घडली. दुसऱ्या घटनेत पदमपूर (पोवारीटोला) कालव्याजवळ गुरे चरण्यासाठी गेलेले रमेश धोंडू महारवाडे (३५) व मुन्ना सीताराम भांडारकर (२२) यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला.